शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

शहरात दोन मार्गांवर आजपासून शहर बस

By admin | Updated: August 1, 2014 01:08 IST

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने १ आॅगस्टपासून शहर बससेवेत वाढ केली आहे. प्रारंभी चिकलठाणा-महावीर चौक आणि शहागंज- रेल्वेस्थानक या मार्गांवरील बससेवा वाढविली जाणार आहे.

औरंगाबाद : एस. टी. महामंडळाने १ आॅगस्टपासून शहर बससेवेत वाढ केली आहे. प्रारंभी चिकलठाणा-महावीर चौक आणि शहागंज- रेल्वेस्थानक या मार्गांवरील बससेवा वाढविली जाणार आहे. या मार्गावर दर दहा मिनिटांनी बस धावतील, असे नियोजन करण्यात आले आहे.शहर बससेवेत वाढ करण्याची सूचना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी १४ जुलै रोजी स्थानिक अधिकाऱ्यांना केली. चिकलठाणा - महावीर चौक मार्गावर १० बसेस सोडण्यात येत असून, दिवसभरात जवळपास १६० फेऱ्या होतील तर शहागंज- रेल्वेस्थानक मार्गावर ७ बसेस सोडण्यात येणार (दिवसभरात १६८ फेऱ्या) आहेत. दर दहा मिनिटांनी बस उपलब्ध असेल, असे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध मार्गांवर जवळपास ४० बस धावत असल्या तरी वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत त्या अपुऱ्या आहेत. बस येण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे प्रवाशांना रिक्षा, अ‍ॅपेरिक्षांतून प्रवास करावा लागतो.प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे महामंडळाच्या अध्यक्षांना स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलेहोते. मात्र, यापूर्वी काय केले हे महत्त्वाचे नसून ज्या ठिकाणी मागणी होते तेथे शहर बससेवा सुरू केली पाहिजे, असे सांगून शहर बससेवेत वाढ करण्यासाठी नव्याने नियोजन करण्याची सूचना अध्यक्षांनी केली होती.बससेवेत वाढशुक्रवारपासून चिकलठाणा - महावीर चौक मार्गावर १० आणि शहागंज- रेल्वेस्थानक मार्गावर ७ शहर बस धावतील, अशी माहिती विभाग नियंत्रक संजय सुपेकर यांनी दिली.बसला क्रमांक अध्यक्षांच्या सूचनेनंतर प्रत्येक बसथांब्यावर वेळापत्रकाचा फलक, तसेच बसला क्रमांक देण्याचे नियोजन करण्यात येणार होते. प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी करण्यात आली, हे शुक्रवारी स्पष्ट होईल.