शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

१२ ग्रा.पं.मध्ये १३ जागांसाठी पोटनिवडणूक

By admin | Updated: April 3, 2015 00:39 IST

जालना : जिल्ह्यात एप्रिलमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या निरंक आहे. मात्र १२ ग्रामपंचायतींच्या एकूण १३ रिक्त पदांसाठी २२ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे

जालना : जिल्ह्यात एप्रिलमध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या निरंक आहे. मात्र १२ ग्रामपंचायतींच्या एकूण १३ रिक्त पदांसाठी २२ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीचा निकाल दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ एप्रिल रोजी जाहीर केला जाणार आहे.या ग्रामपंचायतींमध्ये भोकरदन तालुक्यात पळसखेडा दाभाडी येथे २, पिंपरी १, मनापूर १, परतूर तालुक्यात दैठणा खुर्द व चिंचोली प्रत्येकी १, जांभरून, रामतीर्थ, लावणी, बरबडा, पोखरी केंधळे, वांजोळा येथे प्रत्येकी १, घनसावंगी तालुक्यात दैठणा खुर्द येथे ही पोटनिवडणूक होत आहे. जिल्ह्यातील ४८२ ग्रामपंचायतींची मुदत माहे आॅक्टोबर ते डिसेंबर २०१५ या कालावधीत संपत असल्याने राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त प्रभाग रचना व आरक्षणाच्या कार्यक्रमानुसार एकूण ४८२ ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतींच्या मतदार यादीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून प्राप्त होताच सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.या ग्रामपंचायतींमध्ये जालना तालुक्यात ८७, बदनापूर ६१, भोकरदन ९२, जाफराबाद १८, परतूर ३८, मंठा ५२, अंबड ७१ तर घनसावंगी तालुक्यात ६३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (प्रतिनिधी)