शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

२९ गावांना ‘शिवकालीन’चा लाभ

By admin | Updated: November 15, 2014 23:54 IST

हिंगोली :भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेअंतर्गत सन २०१३- १४ मध्ये जिल्हभरातील २९ गावांना शिवकालीन योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

हिंगोली : महाराष्ट्र शासनाने आंतराष्ट्रीय विकास संस्थांशी केलेल्या कृषी प्रत प्रकल्प कराराची परिणिती म्हणून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेअंतर्गत सन २०१३- १४ मध्ये जिल्हभरातील २९ गावांना शिवकालीन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पाणीटंचाइ जिल्ह्याच्या पाचवीलाच पूजलेली आहे. कुठेही साठवण होत नसल्याने पावसाचे पाणी हे थेट सागराला जावून मिळत आहे. परिणामी, जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येत आहे. शिवकालीन योजनेत टंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण भूजल विकास यंत्रणेद्वारे करण्यात येते. नंतर भूशास्त्रीय व भूजलविषयक नकाशा तयार केला जातो. तसेच भूजल साठ्याचा अंदाज घेऊन त्या गावचा सध्याचा भुजल वापर आणि पुढील वापरासाठी उपलब्धतेसंदर्भात माहिती जमा केली जाते. यातून निकष पूर्ण होत असल्याचे सदर गाव शिवकालीन योजनेत निवडले जाते. या योजनेचे नामकरण करुन आता राष्ट्रीय पेयजल योजना असे नाव देण्यात आले. २०१३- १४ मध्ये यात एकूण २९ गावांत ७२ उपाययोजना केल्या. यामध्ये कृती आराखड्यानुसार ४ गावांत विहीर पुनर्भरण, ६ गावांत सिमेंट नालाबांध केले. तसेच ८ ठिकाणी पाझर व विहीरतील गाळ काढला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ज्या गावात हातपंपाना पाणीसाठा उपलब्ध आहे. अशा एकूण १०० गावांत सौरऊर्जेवर आधारित पंप बसविले आहेत. यावर्षीसुध्दा ज्या गावातील हातपंपाना पाणीसाठा उपलब्ध असेल त्या गावात सोलार पंप बसविण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. पेयजल योजनेअंतर्गत सन २०१३-१४ मार्च अखेर ८० लाख ९६ हजार रुपये खर्ची पडले आहेत. (प्रतिनिधी)