शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

२९ गावांना ‘शिवकालीन’चा लाभ

By admin | Updated: November 15, 2014 23:54 IST

हिंगोली :भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेअंतर्गत सन २०१३- १४ मध्ये जिल्हभरातील २९ गावांना शिवकालीन योजनेचा लाभ देण्यात आला आहे.

हिंगोली : महाराष्ट्र शासनाने आंतराष्ट्रीय विकास संस्थांशी केलेल्या कृषी प्रत प्रकल्प कराराची परिणिती म्हणून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेअंतर्गत सन २०१३- १४ मध्ये जिल्हभरातील २९ गावांना शिवकालीन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. पाणीटंचाइ जिल्ह्याच्या पाचवीलाच पूजलेली आहे. कुठेही साठवण होत नसल्याने पावसाचे पाणी हे थेट सागराला जावून मिळत आहे. परिणामी, जिल्ह्याला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ येत आहे. शिवकालीन योजनेत टंचाईग्रस्त गावांचे सर्वेक्षण भूजल विकास यंत्रणेद्वारे करण्यात येते. नंतर भूशास्त्रीय व भूजलविषयक नकाशा तयार केला जातो. तसेच भूजल साठ्याचा अंदाज घेऊन त्या गावचा सध्याचा भुजल वापर आणि पुढील वापरासाठी उपलब्धतेसंदर्भात माहिती जमा केली जाते. यातून निकष पूर्ण होत असल्याचे सदर गाव शिवकालीन योजनेत निवडले जाते. या योजनेचे नामकरण करुन आता राष्ट्रीय पेयजल योजना असे नाव देण्यात आले. २०१३- १४ मध्ये यात एकूण २९ गावांत ७२ उपाययोजना केल्या. यामध्ये कृती आराखड्यानुसार ४ गावांत विहीर पुनर्भरण, ६ गावांत सिमेंट नालाबांध केले. तसेच ८ ठिकाणी पाझर व विहीरतील गाळ काढला आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात ज्या गावात हातपंपाना पाणीसाठा उपलब्ध आहे. अशा एकूण १०० गावांत सौरऊर्जेवर आधारित पंप बसविले आहेत. यावर्षीसुध्दा ज्या गावातील हातपंपाना पाणीसाठा उपलब्ध असेल त्या गावात सोलार पंप बसविण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. पेयजल योजनेअंतर्गत सन २०१३-१४ मार्च अखेर ८० लाख ९६ हजार रुपये खर्ची पडले आहेत. (प्रतिनिधी)