शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

आमरसाविना अक्षयतृतीया

By admin | Updated: April 22, 2015 00:40 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात जवळपास ७० हेक्टरवर आमराई असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आंब्याची जुनी झाडे आहेत़ त्यामुळे दरवर्षी आंब्याचा सुकाळ असतो़

शिरूर अनंतपाळ : तालुक्यात जवळपास ७० हेक्टरवर आमराई असून, अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आंब्याची जुनी झाडे आहेत़ त्यामुळे दरवर्षी आंब्याचा सुकाळ असतो़ परंतु, यावर्षी सलग आठवडाभर वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे आमराईस मोठा फटका बसला आहे़ परिणामी नागरिकांना मंगळवारी आमरसाविना अक्षयतृतीय साजरी करावी लागली़तालुक्यातील साकोळ घरणी, पांढरवाडी, डोंगरगाव असे मोठे प्रकल्प असल्याने शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत़ एकंदर ७० हेक्टरवर आंब्याची लागवड करण्यात आली आहे़ परंतु, या आंब्याला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ अक्षयतृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त असल्याने या दिवशी प्रत्येकाच्या घरी आंब्याचा रस आणि पुरणपोळीचा नैवैद्य केला जातो़ यावर्षी आंब्याचे मोठे नुकसान झाल्याने बाजारात विक्रीसाठी आंबाच दिसून येत नाही़