शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
4
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
5
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
6
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
7
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
8
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
9
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
10
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
11
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
12
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
13
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
14
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
15
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
16
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
17
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
18
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
19
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
20
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका

दुप्पट उत्पादनासाठी कृषी प्रक्रिया, मुल्यवर्धन गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गल्ले बोरगाव : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर फक्त पिकांचे प्राथमिक उत्पन्न घेऊन जमणार नाही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

गल्ले बोरगाव : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करायचे असेल तर फक्त पिकांचे प्राथमिक उत्पन्न घेऊन जमणार नाही तर शेतमालाची प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन वनामकृवि परभणीचे संचालक डॉ. देवराव देवसरकर यांनी केले.

अन्न-धान्यांचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळण्यासाठी व प्राथमिक प्रक्रियेद्वारे त्यांचे मूल्यवर्धन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, औरंगाबाद यांच्यातर्फे तीनदिवसीय ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यात राज्यभरातील विविध तज्ज्ञांनी ‘अन्न धान्याचे प्राथमिक प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन’ या विषयावर आपले मते मांडली. या ऑनलाईन कार्यक्रमात एनएआरपी औरंगाबादचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, डॉ. के. के. झाडे, विषय विशेषज्ञ प्रा. गीता यादव, डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ. बसवराज पिसुरे आदी उपस्थित होते. या ऑनलाईन शिबिरात मराठवाड्यातील गावागावातील शेती अभ्यासकांनी सहभाग घेतला आहे.