शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

कर्करोगींत ९० टक्के तंबाखूचे व्यसनी

By admin | Updated: May 31, 2014 00:56 IST

लातूर : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे दरवर्षी जगातील १० पैकी एकाचा मृत्यू होत आहे़ तसेच विविध कर्करोगी रुग्णांमध्ये ९० टक्के रुग्ण हे तंबाखूच्या व्यसनाचे आहेत़

लातूर : तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे दरवर्षी जगातील १० पैकी एकाचा मृत्यू होत आहे़ तसेच विविध कर्करोगी रुग्णांमध्ये ९० टक्के रुग्ण हे तंबाखूच्या व्यसनाचे आहेत़ विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत कर्करोगींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ तंबाखू, गुटखा खाणे, सिगारेट, बिडी ओढणे अशा व्यसनामुळे निकोटीन नावाचा विषारी घटक शरीरात जातो़ तो मेंदूतील स्रायूंना आपल्या नियंत्रणात ठेऊन व्यसनाधिनता वाढवितो़ तंबाखूजन्य पदार्थ खाणार्‍या स्त्रियांमध्ये नवजात अर्भकांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे़ तंबाखूचे सेवन टाळल्यास जगातील एक कोटी नवजात अर्भकांचे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतात़ तंबाखू सेवनामुळे शरीरातील नियमित क्रिया बिघडते़ प्रतिकारशक्ती कमी होऊन जखमा दुरुस्त होण्याची प्रक्रिया मंदावते़ जुनाट दमा, रक्तदाब, फुफुसाचा कर्करोग, दमा, ब्रॉकॉयटीस, हार्टअ‍ॅटॅक, इम्फायसेमा, घशाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, पॅनक्रियाटिक कॅन्सर होतो़ धुम्रपान सेवन करणार्‍या व्यक्तीचे आयुष्यमान जवळजवळ १० ते १५ वर्षांनी कमी होते़ धुम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण जवळजवळ २० टक्के आढळून आले आहे़ भारत आणि चीन या दोन देशांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणार्‍यांची संख्या जवळपास ५० टक्के असल्याचे आढळून आले आहे़ तंबाखूमुळे प्रामुख्याने तोंडाचा, अन्ननलिकेचा आणि श्वासनलिकेचा कर्करोग होतो़ शरीरातील प्रत्येक अवयवावर तंबाखूचा परिणाम होतो, असे छाती विकार व श्वसनविकार तज्ज्ञ डॉ़ आऱ टी़ भराटे यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)राज्य शासनाने गेल्या दोन वर्षांपूर्वी गुटख्यावर बंदी घालून विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाने सन २०१२-१३ मध्ये ६ तर २०१३-१४ मध्ये १८ ठिकाणांवर धाडी टाकून कारवाई केली आहे़ कारवायांमुळे जिल्ह्यातील गुटखा विक्रीचे प्रमाण अल्प झाले आहे़ शासनाच्या वतीने व्यसनमुक्तीसाठी दरवर्षी शिबिरे आयोजित करुन लाखो रुपये खर्च करण्यात येतात़ परंतु, या शिबिरांच्या माध्यमातून अपेक्षित असा परिणाम व्यसनांवर झालेला दिसून येत नाही़ व्यसनी लोक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याचे टक्केवारीवरुन पहावयास मिळत आहे़ शिवाय शासनाच्या वतीनेही दिनाचे औचित्य साधूनच जनजागृती केली़ त्यामुळे त्याचा परिणामकारक इफेक्ट होत नाही़