शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

जिल्ह्यात ६९.३३ टक्के मतदान

By admin | Updated: October 17, 2014 00:26 IST

जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघात एकूण सरासरी ६९.३३ टक्के मतदान झाले. गुरूवारी प्रशासनाने मतदानाबाबतची अंतिम आकडेवारी जाहीर केली.

जालना : जिल्ह्यात पाचही मतदारसंघात एकूण सरासरी ६९.३३ टक्के मतदान झाले. गुरूवारी प्रशासनाने मतदानाबाबतची अंतिम आकडेवारी जाहीर केली. जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरापर्यंत मतदारसंघाच्या मुख्यालयी स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम यंत्रे दाखल करण्याचे काम सुरू होते. जिल्ह्यात पाचही मतदारसंघांमध्ये उत्साहीपूर्ण वातावरणात मतदान झाले. यात प्रामुख्याने नवमतदारांची संख्या वाढलेली असल्याने त्यांनी उत्स्फुर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा प्रशासनासह विविध सामाजिक, सेवाभावी संघटनांच्या वतीने जनजागरण मोहिम राबविल्याचा सकारात्मक परिणाम जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यावर झाल्याचे दिसून येते. जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद घनसावंगी मतदारसंघात झाली. तेथे ७५.३५ टक्के मतदान झाले. त्यापाठोपाठ भोकरदन ७४.०७, परतूर ७०.०३, बदनापूर ६७.६९ तर सर्वात कमी जालना मतदारसंघात ६०.१० टक्के मतदानाची नोंद झाली. प्रत्येक मतदारसंघाच्या मुख्यालयी ईव्हीएम मशीन बुधवारी रात्री उशिरापर्यंत दाखल करण्यात आल्या. जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी जालना येथील आयटीआय या मतमोजणी केंद्रास भेट देऊन तेथील पाहणी केली. सर्व ईव्हीएमचे सिलिंग करण्यात येऊन त्या स्ट्राँगरूम मध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून जिल्ह्यातील पाचही मतमोजणी केंद्रांवर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. निकाल दुपारी २ वाजेपर्यंत हाती येतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. (प्रतिनिधी)