शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

२२५ पैकी होणार ७० कोटींची कामे; सत्ताधाऱ्यांची दमछाक

By admin | Updated: June 27, 2014 01:05 IST

औरंगाबाद : शहरातील वॉर्डांमधील सुमारे २२५ कोटी रुपयांची ४ वर्षांत शिल्लक राहिलेल्या कामांपैकी १५० कोटींची कामे रखडण्याची शक्यता असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची दमछाक सुरू झाली आहे.

औरंगाबाद : शहरातील वॉर्डांमधील सुमारे २२५ कोटी रुपयांची ४ वर्षांत शिल्लक राहिलेल्या कामांपैकी १५० कोटींची कामे रखडण्याची शक्यता असल्यामुळे सत्ताधाऱ्यांची दमछाक सुरू झाली आहे. ती कामे २०१४-१५ च्या बजेटमध्ये घेतलेली नव्हती. त्यामुळे महापौरांनी बजेटमध्ये १२७ कोटी रुपयांची दणदणीत वाढ केली. यंदाचे बजेट वास्तववादी आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले होते. शिल्लक राहिलेल्या कामांसाठी सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार असे ठरले होते. मात्र, तसा कोणताही निर्णय झालेला नाही.वर्ष २०१४-१५ च्या अर्थसंकल्पात १२७ कोटी रुपयांची दणदणीत वाढ केल्याने बजेट ७९० कोटींवर गेले आहे. पालिकेचा हा शेवटचा अर्थसंकल्प असल्यामुळे नगरसेवकांनी विकासकामांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. पालिका प्रशासनाने ५४९ कोटी ११ लाख रुपये शिलकीचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर स्थायी समितीच्या वाढीनंतर तो ६६३ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. एलबीटीचे उत्पन्न दोन महिन्यांपासून २० कोटींनी घटले आहे, तर मालमत्ताकरातून पालिकेला हवे तसे उत्पन्न अजून मिळालेले नाही. महापौरांचे आयुक्तांना पत्रमहापौर कला ओझा यांनी आज आयुक्तांना बजेटच्या बाबतीत पत्र दिले. नगरसेवकांची कामे थांबवू नका. शिल्लक राहिलेली (स्पील ओव्हर) ची कामे पूर्ण करा. महापौर म्हणाल्या, दोन-तीन दिवसांत बजेटमध्ये शिल्लक कामांचा समावेश होईल. त्यासाठीच आयुक्तांना पत्र दिले आहे. वाढविलेली कामे अशी -२०१३-१४ च्या शिल्लक कामांसाठी- ७० कोटी, नगरसेवकांना वॉर्डात विकासकामांसाठी- २० कोटी ५० लाख, प्रमुख रस्ते व त्यावर पूल बांधण्यासाठी- २७ कोटी, महापौर विकास निधी- १० कोटीउत्पन्न वाढविण्याचे लक्ष्य -एलबीटी- ३०० कोटी,मालमत्ताकर- १५६ कोटी २५ लाख,नगररचना विभाग- ७५ कोटी,मालमत्ता उत्पन्न- १० कोटी,शासकीय अनुदान- ८० कोटी ३८लाख, पाणीपट्टी वसुली- ५५ कोटी ४ लाख