शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

१७ शाळांची होणार त्रयस्थ यंत्रणेमार्फत तपासणी

By admin | Updated: September 24, 2014 00:45 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील माध्यमिक आणि प्राथमिक मिळून १७ शाळा अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आल्या होत्या. मात्र जिल्हास्तरावरुन पाठविलेल्या अहवालाची क्रॉस

उस्मानाबाद : जिल्ह्यातील माध्यमिक आणि प्राथमिक मिळून १७ शाळा अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आल्या होत्या. मात्र जिल्हास्तरावरुन पाठविलेल्या अहवालाची क्रॉस तपासणी त्रयस्थ यंत्रणेच्या माध्यमातून केली जाणार आहे. हे पथक सोमवारपासून जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे.शासनाने विनाअनुदान तत्वावर अनेक शाळांना मंजुरी दिली आहे. यातील पात्र ठरणाऱ्या शाळांना अनुदान देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील १४ माध्यमिक तर ३ प्राथमिक शाळा यामध्ये पात्र ठरल्या होत्या. मात्र शिक्षण विभागाने पाठविलेला हा अहवाल तंतोतंत जुळतो की नाही याची तपासणी करण्यासाठी त्रयस्थ यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये अमरावतीचे शिक्षण उपसंचालक राम पवार, शिक्षणाधिकारी सोनवणे यांच्यासह अन्य दोघांचा समावेश आहे. शाळांची तपासणी करण्यासाठी हे पथक २२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहे. हे पथक २७ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात राहणार असून, सदर शाळांनी अनुदानासाठी पाठविलेल्या प्रस्तावामध्ये नमूद केलेल्या बाबी सत्य आहेत का? याची खातरजमा करणार आहे. (प्रतिनिधी)