शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

निवडणूक आखाड्यात उरले १५६ उमेदवार

By admin | Updated: October 2, 2014 01:21 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमधील २८३ उमेदवारांपैकी तब्बल १२७ जणांनी त्यांचे अर्ज मागे घेतले.

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांमधील २८३ उमेदवारांपैकी तब्बल १२७ जणांनी त्यांचे अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता सर्व मतदारसंघांमध्ये मिळून निवडणूक रिंगणात १५६ उमेदवार उरले आहेत. सर्वाधिक ३० उमेदवार औरंगाबाद पूर्व मतदारसंघात आहेत, तर सर्वांत कमी १२ उमेदवार कन्नड मतदारसंघात आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. नऊ मतदारसंघांमध्ये एकूण ३१९ जणांचे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले होते. छाननीत त्यापैकी ३६ जणांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे छाननीनंतर रिंगणात २८३ उमेदवार उरले होते. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत यापैकी १२७ जणांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता १५६ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. सिल्लोड मतदारसंघात २५ पैकी ९ जणांनी माघार घेतली. तेथे आता १६ उमेदवार उरले आहेत. कन्नड मतदारसंघातही २० पैकी ८ जणांनी माघार घेतली. फुलंब्री मतदारसंघात २१ पैकी ८ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. औरंगाबाद मध्य मतदारसंघात सर्वाधिक २६ जणांनी माघार घेतली. तरीही तेथे १८ उमेदवार रिंगणात उरले आहेत. औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात २९ पैकी ११ जणांनी, औरंगाबाद पूर्व मतदारसंघात ५० पैकी २० जणांनी, पैठण मतदारसंघात ४१ पैकी २२ जणांनी, गंगापूर मतदारसंघात ३५ पैकी १८ जणांनी आणि वैजापूर मतदारसंघात १८ पैकी ५ जणांनी माघार घेतली.