शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

इंटरसिटी एक्स्प्रेसचा थांबा विरुर रेल्वे स्टेशनला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST

रामगिरी पॅसेंजर, भाग्यनगर पॅसेंजर व अजनी पॅसेंजर या रेल्वे गाड्या या मार्गावर धावत होत्या. काही महिन्यांपासून या सर्व पॅसेंजर ...

रामगिरी पॅसेंजर, भाग्यनगर पॅसेंजर व अजनी पॅसेंजर या रेल्वे गाड्या या मार्गावर धावत होत्या. काही महिन्यांपासून या सर्व पॅसेंजर गाड्या बंद आहेत. या सर्व गाड्या लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. ही बाब लक्षात घेऊन पॅसेंजर रेल्वे गाड्यांचा थांबा विरुर रेल्वे स्टेशन येथे देण्यात यावा. येथील नागरिकांसह उद्योग वर्गांना, तसेच व्यापारी बांधवांना याचा फायदा होईल, असेही माजी आमदार धोटे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

भाग्यनगर पॅसेंजर १७२३३ ही गाडी सिकंदराबाद ते बल्लारपूर, १७२३४ ही गाडी बल्लारपूर ते सिकंदराबाद ही गाडी रोज या मार्गावर धावत असते, तसेच रामगिरी पॅसेंजर गाडी ५७१२१ ही गाडी काजीपेठ ते बल्लारपूर, ५७१२२ ही गाडी बल्लारपूर ते काजीपेठ या मार्गावर धावत असते. अजनी पॅसेंजर ५७१३५ ही गाडी काजीपेठ ते अजनी, ५७१३६ अजनी ते काजीपेठ ही गाडीसुद्धा या मार्गावर नेहमीच धावत असते, तसेच इंटरसिटी एक्स्प्रेस ०२७७१ ही गाडी सिकंदराबाद ते रायपूर व ०२७७२ ही गाडी रायपूर ते सिकंदराबाद रोज विरुर स्टेशन रुळावरून धावत असते. या गाडीचा थांबा विरुर रेल्वे स्टेशन येथे दिल्यास येथील नागरिकांना सोयीस्कर होईल, याकडेही लक्ष ॲड. संजय धोटे यांनी लक्ष वेधले आहे.

170721\img-20210717-wa0152.jpg

फोटो संजय धोटे