शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:38 IST

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा हा अमृत महोत्सवी सोहळा आहे आणि म्हणून केंद्र व राज्य शासनाने या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त जनतेला ...

स्वातंत्र्य दिनाचा सोहळा हा अमृत महोत्सवी सोहळा आहे आणि म्हणून केंद्र व राज्य शासनाने या सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त जनतेला सहभागी करून घ्यावे अशा प्रकारचे निर्देश दिले होते. मात्र त्याच वेळेस साकोली नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी ही परंपरा मोडीत काढून फक्त श्रेष्ठ प्रतिष्ठित नागरिकांचीच अवहेलना केली असे नव्हे तर अमृत महोत्सवी स्वातंत्र्य सोहळ्यात केंद्र व राज्य सरकारच्या निर्देशांचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे ही चूक लहानशी चूक नाही. मात्र त्याच वेळी हे जाणीवपूर्वक ठरवून केले आहे की काय, अशीसुद्धा शंका यायला फार वाव आहे. असे कळले आहे की, नगराध्यक्षांनी आपल्या मोबाइलवर सुबक आमंत्रण पत्रिका तयार करून त्या ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्या आहेत त्याच पक्षाचे कार्यकर्ते सामील असलेल्या मोबाइल ग्रुपवर त्यांनी हे निमंत्रण पाठवले. म्हणजे जाणीवपूर्वक स्वातंत्र्य सोहळा हा एका पक्षाचा सोहळा करायचे होते की काय, हेही त्यावरून समजतें. ही शासकीय अधिकाऱ्यांची फार मोठी कर्तव्यात चूक आहे. जबाबदार असलेल्या साकोली नगर परिषद अधिकाऱ्यांची जबाबदारी ‘फिक्स’ करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.