शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

सुरळीत वाहतुकीसाठी रिंगरोडची गरज

By admin | Updated: July 3, 2014 23:23 IST

अरुंद रस्ते आणि वाढलेले अतिक्रमण यामुळे तुमसर शहरात वाहतुकीचा खोळंबा होत असून सिहोरा, नाकाडोंगरी आणि भंडाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गांना जोडणारा नवीन रिंगरोड तयार करण्यासाठी सर्व

अपघात वाढले : किसान गर्जनाचे राजेंद्र पटले यांचे केंद्रीय मंत्र्यांना निवेदनभंडारा : अरुंद रस्ते आणि वाढलेले अतिक्रमण यामुळे तुमसर शहरात वाहतुकीचा खोळंबा होत असून सिहोरा, नाकाडोंगरी आणि भंडाऱ्याकडे जाणाऱ्या मार्गांना जोडणारा नवीन रिंगरोड तयार करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावू असा विश्वास किसान गर्जनाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पटले यांनी व्यक्त केला. नवीन रिंगरोडसाठी संबंधित विभागाच्या अभियंत्याकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या पटले यांनी केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केलेअ ाहे. केंद्रीय मंत्र्यांनी निवेदनाची दखल घेतली असून संबंधित विभागाला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.दाटीवाटीच्या तुमसर शहरातीलरस्ते अरुंद असून वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो. जुने बसस्थानक ते बावनकर चौक व पुढे इतर मार्गावरून दुचाकीवाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे अपघात वाढू लागले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंतापदावर कार्यरत असताना राजेंद्र पटले यांनी स्वत: तयार केलेला रिंगरोडचा प्रस्ताव मुख्य अभियंत्यांना सादर केला होता. या कामाला त्यावेळी मंजुरी मिळाली होती. मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळाला नसल्याने प्रस्तावित रिंगरोड लालफीतशाहीत अडकून पडला. गेल्या ८ वर्षापासून पटले रिंगरोडसाठी प्रयत्नरत असून साबांविकडे सतत पाठपुरावा करीत आहेत. याबाबत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन सादर केले असून त्यावर कारवाई सुरु आहे. परिणामी, शहरात रिंगरोड होईल, असा विश्वास व्यक्त करीत त्यासाठी अखेरपर्यंत लढा देऊ, असे राजेंद्र पटले यांनी सांगितले.साबांविचे उपविभागीय कार्यालय तुमसर शहरातून हलविण्यात आल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदर कार्यालय परत आणण्यासाठी साबांविचे सचिव मुखर्जी यांना निवेदन देण्यात आले आहे. कार्यालयाचे स्थानांतरण आणि रिंगरोडची निर्मिती झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसून प्रसंगी तीव्र आंदोलन उभारे जाईल असा इशारा पटले यांनी दिला आहे. (नगर प्रतिनिधी)