शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

नळयोजना धूळ खात

By admin | Updated: September 3, 2014 23:08 IST

पवनी तालुक्यातील बाम्हणी येथे १३ गावांना शुद्ध पाणी पुरवठा करणारी जलप्राधिकरण योजना प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे मागील दोन वर्षापासून धुळखात उभी आहे. यामुळे अनेक गावे पिण्याच्या

पालोरा (चौ.) : पवनी तालुक्यातील बाम्हणी येथे १३ गावांना शुद्ध पाणी पुरवठा करणारी जलप्राधिकरण योजना प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे मागील दोन वर्षापासून धुळखात उभी आहे. यामुळे अनेक गावे पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. संबंधित विभागाने याकडे त्वरीत लक्ष देण्यात यावे अशी मागणी उपसरपंच द्रोपद धारगावे यांनी केली आहे.ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेला शुद्ध पाणी मिळावे, प्रत्येक पाणी टंचाईपासून मुक्त व्हावे याकरिता प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून ही नळयोजना उभी करण्यात आली. यात वैनगंगा नदीतून थेट पाणी येथे जमा केले जाते. याकरिता इटगाव ते बाम्हणीपर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या योजनेचे पाणी कोंढा, कोसरा, आकोट, चिचाळ, वासेळा, वलनी, शिवनाळा, खैरी, भेंडाळा आदी गावांना पाणी पुरवठा करायचा होता. मात्र ज्या गावात ही योजना आहे त्याच गावाला या योजनेचे पाणी मिळणार नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नााराजी व्यक्त केली जात आहे. या नळयोजनेमध्ये काम दोन वर्षापूर्वीच झाले आहे. मात्र या योजनेची मुख्य पाईप लाईन निकृष्ट दर्जाची टाकली गेल्यामुळे जागोजागी लिकेज सुरु झाला आहे. एवढ्या कमी वेळात पाईप लाईन फुटणे म्हणजे ते किती पट चांगली आहे या बाबत न बोलले बरे. कंत्राटदाराकडून लिकेज झालेली पाईप लाईन सुरळीत करण्याकरिता एक वर्ष लागला. मात्र काम पूर्ण होऊ शकले नाही. अखेर कंत्राटदाराने काम बंद केले. आता ही नळयोजना केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. (वार्ताहर)