शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

नियमबाह्य भाजीपाला मार्केटला अभय

By admin | Updated: October 8, 2016 00:34 IST

नियमबाहय, अवैधरितीने सुरु झालेल्या ठोक भाजी मार्केटला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन: शिवसेना आंदोलनाचा इशाराभंडारा : नियमबाहय, अवैधरितीने सुरु झालेल्या ठोक भाजी मार्केटला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभय मिळत आहे. यावर योग्य तोडगा काढावा अन्यथा आंदोलन करण्यता येईल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी दिला आहे.भंडारा शहरातील जलशुध्दीकरण केंद्राजवळील १.५० एकर जागेवर नियमबाहयरित्या, अवैधपणे ठोक भाजी मार्केटचे बांधकाम जेमतेम सुरु झाले असतांनी शिवसेनातर्फे सर्वप्रथम याला विरोध केला. तत्कालीन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सदर कामावर स्थगिती दिलेली होती. या स्थगिती दरम्यान बांधकाम पुर्णपणे बंद करावयाची जवाबदारी नगर पालिका प्रशासनाची होती. परंतु जवाबदारीचे भान न ठेवता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या डोळयादेखील भाजी मार्केटचे काम पुर्ण होवून भाजी मार्केट सुरु देखील झाले. तेव्हापासून अनेकदा या विषयांवर जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, मुख्यमंत्र्यापर्यंत शिवसेनातर्फे निवेदने देण्यात आलीत.वास्तविक ही जागा चार वर्षापुर्वी मंजुर झालेल्या परंतु त्यासाठी अद्यापही जिल्हा प्रशासनाला जागा न मिळू शकणाऱ्या स्वतंत्र्य महिला रुग्णालयासाठी शिवसेनातर्फे मागण्यात आलेली होती. परंतु विषयाचे गांर्भीर्य न कळलेल्या लोप्रतिनिधीनी भाजी मार्केटला ही जागा द्यावी, याकरिता प्रयत्न केले, हे या दुर्देव म्हणावे लागेल. शिवसेनेतर्फे एक वर्षापासून या विषयावर प्रशासनाशी, शासनाशी भांडून स्वाक्षरी मोहीम राबवून ११ हजार सहयानिशी मुख्यमंत्र्यांना निवेदन अशा अनेक प्रकारे हा विषय तेवतच ठेवला. परंतु राजकीय नेत्यांच्या आर्शीवादाने ठोक भाजी मार्केट सुरु झाला, त्यातही नियमांना धाब्यावरच बसविण्यात आले, बांधकाम पुर्ण झाल्यानंतर नगर पालिकेकडून नाहरकत प्रमाणपत्र न घेता, इतर ठोक भाजी व्यापाऱ्यांचा नगर पालिकेशी करारपत्र न होताच अनिधिकृतपणे भाजी मार्केट सुरु झाले. अधिकारी मात्र तोंड पाहतच असल्याने त्यांच्यावर संशय येत असल्याचेही रेहपाडे यांनी म्हटले आहे.नगर पालिका प्रशासनाने ज्या बीटीबी संस्थेशी करारनामा करुन ही जागा ठोक भाजी मार्केटला दिली. मागील वर्षभरापासून चालणाऱ्या या सर्व गैरप्रकाराला पुर्ण विराम देवून ठोक भाजी मार्केटच्या नावाने अवैधरित्या, नियमाबाहयरितीने उभे केलेले बांधकामाची जागा ही जिल्हयातील एकमेव होणाऱ्या महिला रुग्णालयासाठी देवून जिल्हयातील महिला रुग्णांना न्याय देण्यात यावा. प्रशासनाने वेळीच या मागणीची दखल न घेतल्यास शिवसेनातर्फे १५ आॅक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जो मोर्चा येणार आहे तो मोर्चा भाजी मार्केटकडे वळता करु अशा इशाराही प्रशासनास दिला आहे. त्या दरम्यान काही परिस्थिती उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी जिल्हा प्रशासनाची असेल यांची नोंद घ्यावी, असा इशारा शिवसेना तर्फे उपजिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, सुरेश धुर्वे, अनिल गायधने, ललित बोंद्रे, नितीन साकुरे, सतिश तुरकर, न.प.सदस्य किरण व्यवहारे, मयुर लांजेवार, पंकज दहीकर, संदिप सार्वे, रोशन कळंबे, सुधीर उरकुडे, जग्गु हजारे, नितेश मोगरे, आशीष महाकाळकर, आकाश जनबंधु, प्रविण कळंबे, प्रकाश देशकर, मयुर जोशी आदींनी केली आहे.(नगर प्रतिनिधी)