शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

युवकाच्या सतर्कतेने लाखो मधमाश्यांना जीवनदान

By admin | Updated: October 19, 2015 00:52 IST

मानवाच्या जगण्यासाठी मधमाशांचे अस्तित्व महत्वाचे आहे. परंतु मनुष्याच्या अमानवीय कृतीमुळे मधमाशांची संख्या कमी होत असून त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.

वन्यप्रेमींमध्ये आनंद : मधमाशीविना मानवसृष्टी उपाशी मरेल? हरिश्चंद्र कोरे विरली बु.मानवाच्या जगण्यासाठी मधमाशांचे अस्तित्व महत्वाचे आहे. परंतु मनुष्याच्या अमानवीय कृतीमुळे मधमाशांची संख्या कमी होत असून त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. त्यांना वाचविण्यासाठी समाजात जाणीवजागृती निर्माण होण्याची गरज आहे. अशातच विरली बु. येथील एका युवकाच्या सतर्कतेने लाखो मधमाशांंना मरण्यापासून वाचविले असून त्यांना जीवनदान दिले आहे.विरली बु. किटाळी मार्गावरील एका बाभळीच्या झाडावर सुमारे १२ ते १५ मधमाशांची पोळे वसाहती करून आहेत. या मधमाशांवर परिसरातील मध गोळा करणाऱ्यांची नजर होती. याची जाणीव विरली बु. येथील शेखर धनपाल सिंगाडे या युवकाला होती. त्याने अन्य आपल्या मित्रांच्या मदतीने यावर पाळत ठेवली होती. अशातच मध गोळा करणारा एक गट तेथे मधसंकलनासाठी आला. या युवकांनी त्यांना तेथून हुसकावून लावले. आणखी दोन दिवसांनी दुसऱ्या गावातील तसाच एक गट तेथे आला. त्यांना सुद्धा पळवून लावले. एवढेच नाही तर त्या मध गोळा करणाऱ्या गटाला मधमाशांच्या संबंधाने प्रबोधन केले आणि मधमाशांचे शास्त्रशुद्ध मध संकलन प्रशिक्षणासाठी त्यांची नोंद करून घेतली.जैवविविधता आणि पर्यावरणाच्या दृष्टीने ग्रामीण भागात जाणीवजागृती होत नसल्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत चालला आहे. मधमाशांचे अस्तित्व हे मनुष्य दृष्टीसाठी लाभदायक आहे. परंतु या मधमाशांच्या विरोधातच काम चालले आहे. मध संकलन करणारे गट प्रत्येक गावात आहेत. परंतु मध संकलन करताना अमानवीय कृत्याने मधाचे संकलन केले जाते. पारंपारिक पद्धतीने मध संकलन करताना अतिशय हिंसक पद्धतीने मधमाशांना जाळण्यात येते. याशिवाय पोळ्यांची मोडतोड करण्यात येते. यामध्ये असंख्य मधमाशा मारल्या जातात. तसेच त्यांच्या अंडी पिलांचा नाश होतो. परिणामी मधमाशांची निसर्गातील संख्या कमी होत असून याचा विपरित परिणाम विविध कडधान्य आणि तेलबियांच्या उत्पादनांवर होतो आहे. त्यामुळे उत्पादन कमी झाले तर मानवसृष्टीवर असमतोल होण्याची शक्यता आहे. पर्यायाने मधमाशीविना मनुष्यसृष्टी उपाशी मरेल काय? असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो आहे. या जागरूक युवकांच्या कृतीने असंख्य मधमाशांना जीवनदान मिळाले आहे. यासाठी ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव कोरे, शिवाजी विज्ञान महाविद्यालय पवनी येथील प्राणिशास्त्र विभागाचे प्रा.डॉ.बी.एस. रहिले, पाणलोट समितीचे सचिव राजेश महावाडे, सामाजिक कार्यकर्ते शिलमंजू सिव्हगडे, अखिल कोरे, भास्कर ब्राम्हणकर, विलास महावाडे यांनी समाधान व्यक्त केले. (वार्ताहर)मधमाश्यांविषयी महत्त्वाचेमधमाशा शांतताप्रिय असतात. मधमाशा स्वत:हून हल्ला करीत नाहीत.निसर्गातील फुलांतून पराग आणि मकरंद घेऊन मधमाशी मध निर्माण करते.एक मधमाशी दररोज ५०० ते ७०० फुलांना भेट देतात. यामध्ये फुलांचे परागीभवन होऊन पिकांचे उत्पादन वाढते.एका पोळ्यामध्ये सुमारे २० ते २५ हजार मधमाशा असतात.एक मधमाशी ३ कि.मी. परिसरातून मकरंद आणि पराग गोळा करते.