शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

दुधात भेसळीचे वाढतेय प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 22:08 IST

तालुक्यातील पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहेत. मात्र कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात शेतकऱ्यांसह व्यापारीसुध्दा दुधात वेगवेगळे पदार्थ भेसळ करुन विक्री करीत आहेत.

ठळक मुद्देव्यथा ग्रामीण क्षेत्राची : आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कपालोरा : तालुक्यातील पालोरा परिसर हा चौरास भाग म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहेत. मात्र कमी वेळात जास्त पैसे कमावण्याच्या नादात शेतकऱ्यांसह व्यापारीसुध्दा दुधात वेगवेगळे पदार्थ भेसळ करुन विक्री करीत आहेत. याचा विपरित परिणाम मानवी जीवनाच्या आरोग्यावर पडत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.नुकताच कोजागिरीच्या कार्यक्रम पार पडला आहे. रात्रीच्या चांदण्यात दुध पिणे आरोग्यदायी मानले जाते. मात्र हेच दुध भेसळयुक्त असल्याने मानवी जीवनाच्या आरोग्यावर विपरित परिणाम पडत आहे.हे बोलके चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. तालुक्यात प्रत्येक दिवसाला २० ते २५ हजार लिटर दुधाची गरज असते.ज्याप्रसंगी शेतकऱ्यांना जनावरांच्या वैरणाची कमतरता भासत आहेत. दुधाची मागणी जास्त प्रमाणात असल्याने याचाच फायदा म्हणून दुधात भेसळ केल्या जाते. दुधात भेसळ लक्षात येऊ नये म्हणून दुग्ध व्यापारी वर्ग नानाविधी युक्त्या वापरल्या जातात.अशी केली जाते दुधात भेसळदुधाचे संकलन वाढविण्याची दुधात पाणी मिसळविले जाते. यासोबतच आरारुट पावडर, मालटोल, मक्यापासून बनविलेले पावडर, मिठ आणि अधिक दुधासाठी जनावरांना इंजेक्शन दिले जाते. या पद्धतीचा अवलंब केल्याने दुधात पाणी टाकेल तरी दूध घट्ट दिसते. मात्र यामुळे मानवी जीवनावर विपरित परिणाम पडत आहे. पालोरा परिसरात अनेक अवैधरीत्या दुग्ध व्यवसाय करणारे आहेत. यांच्यावर कुणाचेही नियंत्रण दिसत नाही. दुधात भेसळ ओळखण्याकरिता संबंधित विभागाध्यक्ष यांना देण्यात आली. मात्र या मशीनी फक्त शोभेच्या वस्तू ठरत आहे.मिठाई बनविण्यासाठी होतोय वापरपालोरा, लोणारा, कुर्ला परिसरातून हजारो लिटर दुध दररोज कोंढा येथे पाठविल्या जाते. कोंढा येथे आलेल्या बाहेर देशातून आलेले काही व्यापारी गोड पदार्थाचा वापर करतात. यांना दुग्ध संकलन केंद्रातून दररोज हजारो लिटर दुध पुरवठा केला जातो. हा दुध पुर्णपणे भेसळ असून व्यापाऱ्यांना अल्प दरात विकला जातो. यामुळे दुग्धव्यवसायीक व मिठाई विक्रेते मालामाल होत आहेत. मात्र शेतकऱ्यांना भाव अल्पप्रमाणात मिळत असल्यामुळे शेतकरी वर्ग आपले जनावरे विक्रीला नेत आहे. दुधात भेसळ करणारे जेवढे व्यापारी जबाबदार आहेत तेवढेच वरिष्ठ अधिकारी सुध्दा जबाबदार आहेत.