शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवल्यास यश हमखास -मिश्रा

By admin | Updated: September 13, 2014 23:41 IST

स्पर्धेच्या युगात वावरत असतानी शहरातील विद्यार्थ्याप्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन ठेवणे आवश्यक आहे. तसेच आलेल्या परिस्थितीशी सामना करण्याची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास ठेवल्यास मिळते,

भंडारा : स्पर्धेच्या युगात वावरत असतानी शहरातील विद्यार्थ्याप्रमाणे ग्रामीण विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन ठेवणे आवश्यक आहे. तसेच आलेल्या परिस्थितीशी सामना करण्याची जिद्द, चिकाटी व आत्मविश्वास ठेवल्यास मिळते, असे प्रतिपादन जिल्हा कारागृह अधिक्षक जे.बी. मिश्रा यांनी केले.समीर वर्ल्ड कॉम्प्युटर एज्युकेशनच्या वतीने पंजाबी हॉल येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कर समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कारागृह अधीक्षक जे.बी. मिश्रा होते. प्रमुख पाहुणे म्हणून गांधी विचार मंचचे संस्थापक प्रा.वामन तुरिले, दलित मित्र डॉ.एल.एम. चौधरी, प्रदीप काटेखाये, विलास केजरकर, रशिद खान, मोहम्मद शरीफ शेख, सयैद नसीम, समीर नवाज, शाहिद खान, वकिल सिद्धीकी उपस्थित होते.त्याप्रसंगी पॅरामिड इंडिया एज्युकेशनच्या वतीने जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते अमित दिलीप साखरेला २१ हजार रूपयांचा धनादेश व प्रमाणपत्र तसेच ऐश्वर्या नामजोशी, विवेक केशव चटप, दुर्गेश डोबले, रोहित जोशी, दर्शन सोनवाने, अनवर शेख, योगिता निमजे, प्रतीक्षा पंचभाई, संकल्प बागडे, पराग भुरे यांचा बॅग, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना व पालकांना स्पर्धा परीक्षेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणिता पाचखेडे यांनी केले व संचालन समीर नवाज यांनी केले. आभार विलास केजरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रणिता पाचखेडे, आवेश खान, भाग्यश्री खेडीकर, मयुर पडोळे, अश्विन नागदेवे, पल्लवी क्षीरसागर, गुलनाज शेख, पाशु खान, वशीम खान, अश्विनी बोरिकर, तोशिफ शेख आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)