शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण? आज लागणार निकाल
2
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
3
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
4
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
5
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
6
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
7
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
8
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
9
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
10
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
11
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
12
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
13
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
14
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
15
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
16
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
17
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
18
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
19
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
20
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील चार हजार कार्डधारक अन्नधान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:38 IST

दरम्यान, तालुक्यातील विविध गरीब कुटुंबांतील काही सदस्यांनी शासनाच्या विविध योजनाच्या लाभासाठी संयुक्त रेशनकार्डाचे विभाजन केले असल्याची चर्चा आहे. तथापि, ...

दरम्यान, तालुक्यातील विविध गरीब कुटुंबांतील काही सदस्यांनी शासनाच्या विविध योजनाच्या लाभासाठी संयुक्त रेशनकार्डाचे विभाजन केले असल्याची चर्चा आहे. तथापि, शासनाच्या विविध योजनांचा लाभ होत असताना स्वतंत्र रेशनकार्ड असताना शासनाच्या दुर्लक्षाने अनेक कुटुंब अन्न धान्याच्या लाभापासून वंचित असल्याची ओरड आहे. याप्रकरणी शासनाने तत्काळ दखल घेऊन एपीएल रेशनकार्डधारक कुटुंबांना नियमित धान्य पुरवठा होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी वंचित कार्डधारक कुटुंबांनी केली आहे.

बॉक्स

दीड वर्षांपासून धान्य नाही

शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा मोहिमेनुसार सार्वजनिक धान्य वितरणप्रणाली अंतर्गत दरमहा रेशनकार्डधारक गरीब व गरजू कुटुंबांना अन्नधान्याचा पुरवठा केला जातो. या कार्डधारक कुटुंबांत बीपीएल, अंत्योदय, प्राधान्य गट व एपीएल कार्डधारक कुटुंबांचा समावेश आहे. दरम्यान, शासनाच्या अन्न पुरवठा विभागांतर्गत तालुक्यातील बीपीएल, अंत्योदय व प्राधान्य गटातील कार्डधारक कुटुंबांना नियमित धान्याचा पुरवठा होत असताना एपीएल कार्डधारक कुटुंबांना तब्बल दीड वर्षांपासून धान्य पुरवठा होत नसल्याची ओरड आहे.