शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

...तर दु:ख समाप्त होऊन ‘सुखाचे उत्पादन’ वाढू लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 19:45 IST

डब्यातले वातावरण बदलावे म्हणून पतीने समोरच्या व्यक्तीला त्याचा व्यवसाय विचारला आणि स्वत: वकील असल्याचे सांगितले

- नीता ब्रह्मकुमारीएकदा एक व्यक्ती रेल्वेच्या जेवणाच्या डब्यात बसून जेवत होती. त्याच्यासमोर एक अनोळखी जोडपे बसले होते. त्या स्त्रीने उंची वस्त्रे आणि हिऱ्याची किमती आभूषणे घातली होती, पण ती आनंदी दिसत नव्हती. ती प्रत्येक गोष्टीबद्दल तक्र ार करत होती की, ही जागा किती घाणेरडी आहे, देण्यात आलेली सेवा चांगली नाही आणि अन्न तर अगदीच गचाळ, पण तिचा पती याउलट अगदी मनमोकळा, गोड स्वभाव आणि सर्व गोष्टी सहजतेने घेणारा.

डब्यातले वातावरण बदलावे म्हणून पतीने समोरच्या व्यक्तीला त्याचा व्यवसाय विचारला आणि स्वत: वकील असल्याचे सांगितले. पत्नीची ओळख करून देताना स्मित हास्य करत म्हणाला की, ‘माझी पत्नी उत्पादन व्यवसायात आहे.’ तिच्याकडे बघून थोडेसे प्रश्नचिन्ह उभे राहिले, कारण ती एखाद्या कारखानदार वा व्यावसायिकासारखी वाटत नव्हती. म्हणून ती व्यक्ती विचारते, ‘कशाचे उत्पादन करता?’ त्याने मस्करीत उत्तर दिले की, ‘ती तिच्याच दु:खाचे उत्पादन करते’ हे उत्तर ऐकून तिथले वातावरण बर्फासारखे थंडगार झाले.

खरेच या महिलेसारखे कित्येकजण असे आहेत की, ते नकारात्मक विचारांनी स्वत:च्या जीवनात सतत दु:खाचे उत्पादन करीत असतात, पण हे सत्य आहे की, आपले विचार आणि दृष्टिकोनाद्वारे आपण आपल्यासाठी सुख किंवा दु:ख निर्माण करण्याचे साहित्य गोळा करत असतो. आनंदी राहण्याची सवय स्वत:ला लावण्याची गरज आहे. जसे एखादे उत्पादन करण्यासाठी वेगवेगळे साहित्य आवश्यक असते. त्यात काही वस्तू बिलकूल निकामी असतात; परंतु त्यापासून काही उत्तम बनवले जाते.

सुखाची निर्मिती करायची असेल तर वाईट प्रसंगातून मिळालेली शिकवण, आपली सहनशक्ती, व्यक्तींची खरी ओळख असे फायदेही असतात. ते पाहायची सवय लावली तर सर्वोत्तम असे करू शकतो. ‘काहीही असो मला आनंदी राहायचंय’ हे वारंवार लक्षात आणल्याने दु:ख समाप्त होऊन ‘सुखाचे उत्पादन’ वाढू लागेल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक