शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

१५ दिवसात १६५ रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:33 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसासाठी कडक निर्बंध घोषित केलेले असताना ही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत. ...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसासाठी कडक निर्बंध घोषित केलेले असताना ही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत. शहरातील कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयातील इमारत कोविड सेंटर उभारण्यात आली असून यामध्ये १ एप्रिलपासून १५ दिवसात १,०१६ तपासण्या करण्यात आल्या असून यापैकी १६५ पाॅझिटिव्ह रुग्ण नवीन आढळून आले. शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला आहे. पहिल्या वेळेपेक्षा यावर्षी कोरोना घातक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शहरासह ग्रामीण भागात कोरोना संबंधित नियमावली सर्रास पायमल्ली होत असल्याने बाधिताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . प्रशासनाने जनजागृती करुन गावनिहाय समिती स्थापन करण्यात आली आहे तरी देखील नागरिक नियमाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

शहरातील शिवाजी महाराज चौक, साठे चौक, नाईक चौक, आंबेडकर चौकात व आदी परिसरामध्ये किराणा, कृषी, भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी कुठल्याही दुकानांमध्ये खरेदी करताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळल्याचे दिसून आले नाही. प्रशासन वारंवार आवाहन करत आहे, मात्र नागरिक अजूनही कोरोनाला गांभीर्याने घेते नसल्याचे दिसत आहे.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक कारण असेल तरच तोंडावर मास्क वापरावा व स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे.

डाॅ.एम. बी. घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी

===Photopath===

160421\20210416_123611_14.jpg~160421\20210416_114357_14.jpg