शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

१५ दिवसात १६५ रुग्ण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:33 IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसासाठी कडक निर्बंध घोषित केलेले असताना ही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत. ...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १५ दिवसासाठी कडक निर्बंध घोषित केलेले असताना ही नागरिक बेजबाबदारपणे वागत आहेत. शहरातील कस्तुरबा गांधी निवासी विद्यालयातील इमारत कोविड सेंटर उभारण्यात आली असून यामध्ये १ एप्रिलपासून १५ दिवसात १,०१६ तपासण्या करण्यात आल्या असून यापैकी १६५ पाॅझिटिव्ह रुग्ण नवीन आढळून आले. शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा कहर वाढला आहे. पहिल्या वेळेपेक्षा यावर्षी कोरोना घातक असल्याचे सांगितले जात आहे. मात्र शहरासह ग्रामीण भागात कोरोना संबंधित नियमावली सर्रास पायमल्ली होत असल्याने बाधिताची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . प्रशासनाने जनजागृती करुन गावनिहाय समिती स्थापन करण्यात आली आहे तरी देखील नागरिक नियमाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

शहरातील शिवाजी महाराज चौक, साठे चौक, नाईक चौक, आंबेडकर चौकात व आदी परिसरामध्ये किराणा, कृषी, भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. यावेळी कुठल्याही दुकानांमध्ये खरेदी करताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळल्याचे दिसून आले नाही. प्रशासन वारंवार आवाहन करत आहे, मात्र नागरिक अजूनही कोरोनाला गांभीर्याने घेते नसल्याचे दिसत आहे.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक कारण असेल तरच तोंडावर मास्क वापरावा व स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी. घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे.

डाॅ.एम. बी. घुबडे, तालुका आरोग्य अधिकारी

===Photopath===

160421\20210416_123611_14.jpg~160421\20210416_114357_14.jpg