शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
3
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
4
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
5
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
6
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
7
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
8
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
9
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
10
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
11
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
12
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
13
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
14
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
15
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
16
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
17
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
18
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
19
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
20
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!

मेळघाटात पावसासाठी कुठे अखंड रामायण कुठे सुंदर कांड, गावोगावी मारुतीला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:10 IST

ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली. परंतु त्यांच्याकडे सिंचनाचे साधन उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांसमोर उगवलेले सोयाबीनचे पीक वाचविणे कठीण झाले ...

ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली. परंतु त्यांच्याकडे सिंचनाचे साधन उपलब्ध नाही, अशा शेतकऱ्यांसमोर उगवलेले सोयाबीनचे पीक वाचविणे कठीण झाले आहे. सोयाबीन पाठोपाठ कापूस, तूर, धान, ज्वार व मका पिकांची अशीच परिस्थिती झालेली आहे. साधारणत: मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यात जून महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून समाधान पावसाला सुरुवात होते आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण पेरणी झालेली असते. मात्र, यंदा खरीप हंगामात जून महिन्याच्या दोन-तीन दिवस पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. आता पावसाने दडी मारल्याने पिकांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अवघ्या दोन दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास नुकतेच जमिनीबाहेर आलेल्या कोंबांसह बाळपीक जळून नष्ट होण्याची भीती निर्माण झाली. येथील शेतकऱ्यांनी कसेबसे कर्ज घेऊन पिकाची पेरणी केली आहे. मात्र, उगवलेल्या पिकांचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. आजमितीस ८० टक्के शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी आटोपली आहे. मात्र, पावसाने दडी दिल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे टाकले आहे. कसेबसे पेरणी केल्याने महागडे बियाणे पुन्हा खरेदी करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पाऊस न पडल्यास दोन दिवसात शेतकऱ्यांना पिकावर नागर फिरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.