शहरं
Join us  
Trending Stories
1
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
2
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
3
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
4
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
7
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
8
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
9
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
10
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
11
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
12
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
13
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
14
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
15
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
16
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
17
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
18
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
19
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
20
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू

स्वाईनफ्ल्यू, डेंग्यूचा फैलाव

By admin | Updated: September 1, 2015 23:59 IST

तालुक्यात चार रुग्णांचा तापाने मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आताही तापाच्या साथीच ेरुग्ण वाढत आहे.

रुग्णांवर नागपुरात उपचार : वरुड तालुक्यातील सरकारीसह खासगी रुग्णालयात गर्दीसंजय खासबागे  वरुडवरुड : तालुक्यात चार रुग्णांचा तापाने मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर आताही तापाच्या साथीच ेरुग्ण वाढत आहे. मलेरीया, हिवताप आणि अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसत आहे. वरुड येथील एक रुग्ण स्वाईनफ्ल्यू च्या आजाराने तर राजूराबाजारचा एक रुग्ण डेंग्यूमुळे नागपूरात उपचार घेत आहे. वरुड तालुक्यात पुसला, राजूराबाजार, आमनेर,लोणी, शेंदूरजनाघाट येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. वरुड येथे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय असून याव्यतिरिक्त खासगी रुग्णालये आहे. गेल्या चार दिवसात तीन लोकांचा तापाने मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयाच्या बाहयरुग्ण विभागात पाचशेपेक्षा अधिक तर प्राथमिक स्वास्थ केंद्रात सुध्दा शेकडो रुग्ण उपचारासाठी येत आहे. वरुड शहरातील एक रुग्ण नागपूरला स्वाईनफ्ल्यूच्या आजारावर उपचार घेत आहे. राजूराबाजारचा रुग्ण डेंग्य तापाने त्रस्त असल्योन नागपूरातच खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे विश्वसनिय वृत्त आहे.यामुळे शहरीत आणि ग्रामीण स्वच्छतेचा फज्जा उडाला आहे. शेणखताचे उकीरडे, तुंबलेल्या नाल्या, साचलेले डबके तसेच गांजरगवत , झूडूपे वाढलेली आहे. यामुळेच डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अ‍ॅनाफिलीस डासांच्या मादीपासून पसरणारा हा आजार असून या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातून होते. हा डास घरगुती पाणी वापराची भांडी, टाकी, राजण, मोठ, हौद, तसेच परिसरातील डबके, निरुपयोगी वस्तू नेहमी साफसफाई करुन ठेवाव्या. टायर, प्लास्टीकच्या वस्तू ची विल्हेवाट लावावी. डबके, गटारे वाहती करावी, शौचालयाच्या व्हेन्टीलेटर पाईपच्या तोंडाला पिशवी बांधावा. वॉटर कुलर, फुलदाण्या, फवारे, कारंजे यातील दोन तीन दिवसाआड पाणी बदलावे, आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील भांडीकुंडी कोरडी करुन ठेवावी. खिडक्या, दरवाज्यांना जाळी बसविण्यात यावी. ताप आल्यास आरोग्य केंद्रात जातालुक्यात वातावरणीय बदलानुसार ताप, हिवताप तसेच डायरियासारखे आजार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ग्रामीण भागात घाणीचे साम्राज्य कायम आहे. नाल्या तुंबल्या आहेत. डासांचा प्रादुर्भाव वाढल्यास साथीच्या आजाराचा फैलाव वाढू शकतो. नागरिकांना ताप आल्यास तातडीने आरोग्य केंद्रात संपर्कसाधून उपचार करावे. तसेच डॉक्टरांनी दिलेला औषधीचा पूर्ण डोज घ्यावा. घराशेजारी तणनाशकाची फवारणी करण्यात यावी, साचलेले डबके आणि टाकावू वस्तूचा विल्हेवाट लावल्यास डासांचा प्रादुर्भाव होणार नाही, असे तालुका आरोग्य अधिकारी अमोल देशमुख यांनी सांगितले.ग्रामीण, शहरी भागात घाणीचे साम्राज्य ग्रामीण आणि शहरी भागात घाणीचे साम्राज्य कायम असल्याने नागरिकांच्या जिवाशी स्थानिक प्रशासनाचा खेळ सुरू आहे. प्राथमिक उपाययोजना ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेने केल्यास रोगराई पसरणार नसल्याचे नागरिक बोलत आहेत.