शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
3
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
4
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
5
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
8
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
9
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
10
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
11
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
12
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
13
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
14
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
15
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
16
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
17
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
18
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
19
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
20
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के

नोंदणी ७० हजारांची, नोकरी केवळ ४२८ जणांना

By admin | Updated: October 10, 2015 00:46 IST

जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये सप्टेंबर २०१५ अखेर ७०,४५४ बेरोजगारांनी नोंद केली.

सेवायोजन केंद्रात शुकशुकाट : भरती प्रक्रिया राबविण्याची गरजअमरावती : जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये सप्टेंबर २०१५ अखेर ७०,४५४ बेरोजगारांनी नोंद केली. यातील केवळ ४२८ उमेदवारांनी नौकरी मिळविण्यास यश प्राप्त झाले. त्यामुळे सेवायोजन अर्थात एम्प्लायमेंट कार्ड काढून फायदा तरी काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.१०-१२ वर्षापूर्वी १०वीची गुणपत्रिका हाती येताच विद्यार्थी सेवायोजन केंद्राकडे मोर्चा वळवायचे. रांगेत उभे राहून सेवायोजन कार्ड काढायचे. मात्र ही प्रक्रिया आॅनलाईन झाल्याने या कार्यालयामध्ये स्मशान शांतता पसरली आहे. वर्षोगिणती एम्प्लायमेंट कार्यालयाकडून नौकरीचे ‘कॉल’ येत नसल्याने अनेकांनी हे कार्ड काढण्याकडे दुर्लक्ष चालविले आहे. शासकीय किंवा खाजगी नौकरीसाठी एम्प्लायमेंट कार्ड आवश्यक बाब होती. मात्र काळानुरुप या कार्डाचे महत्त्व कमी झाले आहे. संगणकाच्या युगात नौकरीची संधी संकेत स्थळावर उपलब्ध असल्याने अनेक विद्यार्थी तथा बेरोजगारांनी एम्प्लायमेंट आॅफीसकडे पाठ फिरविली आहे. अशातच नौकरी उपलब्ध होत नसल्याने कशाला वेळ दवडायचा, या उद्देशातून विद्यार्थ्यांच्या नोंदणीचा आकडा खालवला आहे.सन २०१२ मध्ये ९८,९९४, सन २०१३ मध्ये ९०३८७, सन २०१४ मध्ये १,३६,४३० व सप्टेंबर २०१५ अखेर १,२९, १५० विद्यार्थी बेरोजगारांनी नोंद केली आहे. शासकीय खातेप्रमुख आणि खाजगी कंपन्यापूर्वी सेवायोजन कार्यालयाकडे व्यक्तीची मागणी करायचे, त्यानुसार त्यांना सेवायोजना कार्यालयाकडून बेरोजगारांची नावे पुरविल्या जायची. आता हे काम ६६६.ेंँं१ङ्म्नँ१.ॅङ्म५.्रल्ल या संंकेत स्थळावरुन आॅनलाईन केले जाते. सेवायोजन कार्यालयात लागत असलेल्या रांगा आता कालबाह्य झाल्या आहेत. नुतनीकरण करणे हा विषय सेवायोजनेत केंद्रात संपुष्टात आणला आहे. आता तो उमेदवार केव्हाही, कुठेही लॉगीनने आणि पासवर्ड घेऊ शकतो. (प्रतिनिधी)