शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

गावातील योजनांच्या खर्चाची माहिती सूचना फलकांवर

By admin | Updated: May 9, 2014 23:48 IST

वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

अमरावती : वाढत्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने आता पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यात ग्रामपंचायतीने विकासयोजनांवर केलेल्या खर्चाचाही माहिती गावातील सूचना फलकावर लिहिणे ग्रामसेवकांना सक्तीचे केले असून अशी माहिती न लिहिणार्‍या ग्रामसेवकांवर कारवाई केली जाणार आहे. गावात कोणत्या विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत, त्यावर किती खर्च केला जात आहे. याची बहुतांश गावातील ग्रामस्थांना माहिती नसते. त्यामुळे सत्तेवर असलेले पदाधिकारी विकासाच्या योजनांसाठी आलेल्या निधीत गैरव्यवहार, भ्रष्टाचार करतात, असा आरोप होतो. अशा कामात पारदर्शकता यावी अािण वाढत्या भ्रष्टाचारासारख्या घटनांना आळा बसावा याकरिता ग्रामसभेला जादा अधिकाराची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने भ्रष्टाचार्‍यांवर नियंत्रण मिळविले नसल्याची बाब अनेकांनी शासनाकडे पाठविलेल्या पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली होती. या अनुषंगाने राज्य शासनाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मध्ये सुधारणा केली आहे. यातील कलम आठमध्ये (क) पोटकलम (एक) नंतर ग्रामपंचायत प्रत्येक सहा माहीमध्ये एकदा विकासविषयक कामावर केलेल्या खर्चाचा अहवाल ग्रामसभेपुढे ठेवेल व त्याची माहिती पंचायतीच्या सूचना फलकावर लावील हे पोटकलम (एक क) असणार आहे. अशी सुधारणा त्यात करण्यात आली आहे. त्यामुळे या पुढील काळात गावातील ग्रामसेवकांना विकास योजनांवर झालेल्या खर्चाचा अहवाल सूचना फलकावर लावण्यासाठी सक्ती करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)