शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

शेतकरी समूहाची कापूस लागवड

By admin | Updated: May 10, 2014 23:59 IST

कृषी विभाग, शेतकरी व खासगी कंपनी यांच्यात समन्वय होऊन शेतकरी समूह स्थापित करावे व त्या आधारे यंदाच्या खरीप हंगामात कापसाची लागवड करण्यात येणार आहे

अमरावती : कृषी विभाग, शेतकरी व खासगी कंपनी यांच्यात समन्वय होऊन शेतकरी समूह स्थापित करावे व त्या आधारे यंदाच्या खरीप हंगामात कापसाची लागवड करण्यात येणार आहे व उत्पादित कापूस विकत घेण्याची हमीदेखील या खासगी कंपन्या देत आहे. यासाठी शेतकर्‍यांना बियाणे व कीटकनाशके अनुदानावर मिळणार आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या पिकासाठी हा प्रयोग मागील २ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. पश्चिम विदर्भात कापूस हे हमखास येणारे पीक असल्याने उत्पादनात वाढ व बाजारपेठेमध्ये साखळी निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्याची निवड करण्यात आली आहे. तीन जिल्ह्यात तीन हजारांवर शेतकर्‍यांचे समूह करण्यात आले आहे. एका समूहात २० शेतकरी आहेत. या माध्यमातून दोन वर्षांत १० हजार हेक्टर क्षेत्रात कापसाची लागवड करण्यात आली आहे. याचप्रमाणे यंदादेखील हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत व राज्य शासनाच्यावतीने ही योजना राबविण्यात येते. दोन वर्षांपूर्वी शासनाने बियाणे व कीटकनाशकाकरिता अनुदान दिले होते. फक्त एका वर्षांसाठी हा प्रकल्प होता. परंतु या प्रकल्पामुळे शेतकर्‍यांना फायदा होत असल्याने प्रकल्पाला मुदतवाढ दिली आहे. (प्रतिनिधी)