शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

कडधान्याची पिके गेली, फळबागालाही फटका

By admin | Updated: July 15, 2014 23:54 IST

जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाला मंगळवारपासून प्रारंभ झाला असला तरी कडधान्य पेरणीचा काळ निघून गेल्याने पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उशिरा आलेल्या

चांदूरबाजार : जिल्ह्यात सार्वत्रिक पावसाला मंगळवारपासून प्रारंभ झाला असला तरी कडधान्य पेरणीचा काळ निघून गेल्याने पिकाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उशिरा आलेल्या पावसाचा फटका फळबागांनाही बसला आहे.शासनाने शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांनी अल्पावधीत व रोखीचे पीक म्हणून सोयाबीनची पसंती केली. मात्र या पिवळ्या सोन्यालाही पावसाअभावी फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोयाबीन हे ९० दिवसांचे पीक आहे. कमाल १५ जुलैपर्यंत सोयाबीनचे पीक जमिनीत पडले पाहिजे. त्यानंतर पेरल्या गेलेल्या सोयाबीनचे उत्पादन अपेक्षित प्रमाणात येत नाही, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ सोयाबीनचे महागडे बियाणे असूनही ते आता पेरणी करु शकणार नाहीत. मृगात सोयाबीनची पेरणी झाल्यावर जुलै, आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात सोयाबीनला पूरक पाऊस व हवामान मिळत असते. त्यानंतरच या पिकाचा भरघोस उत्पन्नाची हमी असते. हा अनुभव शेतकऱ्यांना गेल्या वर्षांच्या सोयाबीन उत्पन्नातून आला. नेत्यांना मात्र विधानसभा निवडणुकीचे वेधएकीकडे बळीराजा पावसाच्या एकाएक थेंबासाठी तरसतो आहे तर दुसरीकडे राजकीय पक्षांची नेते आपली विधानसभेची ‘फिल्डींग’ लावण्यात व्यस्त असल्याचे दिसते. देशाला श्रीमंत व जिवंत ठेवणारा बळीराजा कर्जाच्या ओझ्याखाली पावसाच्या प्रतीक्षेत आहे. जगात असा कोणताच वर्ग, व्यवसाय, क्षेत्र नाही की जे एका बियाणापासून कोट्यवधी बियाण्याची उत्पादन करते. ज्यातून तो स्वत:ची व इतरांच्या पोटाची खळगी भरत असेल. परंतु शेती व्यवसायातून एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. इतर वेळी आत्महत्या केल्यावर त्याच्या कुटुंबाचे सात्वन करण्यासाठी जाणारे नेते आता आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा तरी देणार आहेत का? ही पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांची प्रतिक्रिया बरीच बोलकी आहे.