शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

निकालानंतर बदली अन् भरतीही!

By admin | Updated: May 11, 2014 22:51 IST

लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहेत.

अमरावती : लोकसभा निवडणुकीचा निकाल १६ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील पोलीस दलामध्ये मोठ्या प्रमाणात बदल्या होणार आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेतही १७ मे पासून वर्ग तीन आणि चार मधील कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. याशिवाय पुढील महिन्यात अमरावतीसह अन्य ठिकाणी पोलीस भरती होणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रशासकीय सेवेतील अनेक बड्या अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. आता लोकसभा निवडणूक निकालानंतर पोलीस कर्मचारी तसेच जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. पोलिसांच्या बदल्यांबाबत बदल्याचे गॅझेट प्रसिध्द करण्यात येणार आहे. राज्य पोलीस दलातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे निकष गृह विभागाने बदलले आहेत. यामुळे कर्मचार्‍यांसोबतच आस्थापना विभागाचीही डोकेदुखी वाढली आहे. ३० टक्के पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या करावयाच्या असल्याने हा गोंधळ आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. पोलीस कर्मचार्‍यांच्या दरवर्षी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बदल्या होतात. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे बदल्या होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर बदल्याचे गॅझेट प्रसिध्द होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)