शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

३५ हजार हेक्टर क्षेत्र ‘नापेर’

By admin | Updated: September 14, 2014 23:46 IST

जिल्ह्यात खरीप हंगाम २०१४ करिता ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्र कृषी विभागाद्वारा प्रस्तावित करण्यात आले होते. यापैकी ६ लाख ७९ हजार ९९० हजार हेक्टर क्षेत्रात यंदा पेरणी झाली आहे. ३

गजानन मोहोड ल्ल अमरावतीजिल्ह्यात खरीप हंगाम २०१४ करिता ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर क्षेत्र कृषी विभागाद्वारा प्रस्तावित करण्यात आले होते. यापैकी ६ लाख ७९ हजार ९९० हजार हेक्टर क्षेत्रात यंदा पेरणी झाली आहे. ३४ हजार ९६० हजार हेक्टर क्षेत्र ‘नापेर’ राहिले आहे. दीड महिना उशिरा आलेला पाऊस, निकृष्ट बियाणे, दुबार व तिबार पेरणीचे संकट यामुळे हे क्षेत्र नापेर राहिल्याने शेतकऱ्यावर हे आरिष्ट्य ओढवले आहे. जिल्ह्यात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात साधारणपणे खरिपाच्या पेरणीला सुरूवात होते. २५ जूनच्या आसपास पेरणी आटोपली असते. यंदा पावसाने दडी मारली, दीड महिना उशिराने पावसाला सुरुवात झाली नंतर पुन्हा पाऊस खंडीत झाला. परिणामी पेरणी रखडल्या. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्याचे धाडस केले त्या शेतामधील बिजांकूर र करपले व बियाणे दडपल्यामुळेही पिकाला मोड आली. निकृष्ट बियाण्यामुळेही बिजांकुरण झाले नाही. पेरणीला आधीच झालेला उशीर व अश्या स्थितीत पिकाला मोड आल्यामुळे हे क्षेत्र नापेर राहिले आहे. पावसाने दडी मारली मात्र आलेल्या पावसात पाच वेळा अतिवृष्टी झाली.