शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

खरिपासाठी ३० कोटींची उलाढाल

By admin | Updated: May 21, 2016 00:20 IST

खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. त्यानुषंगाने शती मशागत, बी-बियाणे, खते आदी कामे जोमाने सुरू आहेत.

खरीप हंगाम : कपाशी, सोयाबीन बियाण्यांवर १६ कोटींचा खर्च धामणगाव रेल्वे : खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. त्यानुषंगाने शती मशागत, बी-बियाणे, खते आदी कामे जोमाने सुरू आहेत. यावर्षी तालुक्यात ३० कोटी रूपयांची उलाढाल होणार असल्याची माहिती आहे.धामणगाव तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र ६२ हजार ३३१ हेक्टर असून खरीप हंगामात लागवडीचे क्षेत्र ५१ हजार ६८७ हेक्टर आहे़ या हंगामाच्या जून महिन्यात मोठी उलाढाल होते़ यावर्षी कपाशीचे क्षेत्र घटणार आहे़ २० हजार हेक्टरमध्ये कपाशीचा पेरा होणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे़ ८०० रूपये किमतीचे बीटी बियाण्याचे पाकीट लागवडीसाठी लागणार असून १ लाख २० हजार पॉकेट १० कोटी रूपयांच्या जवळपास खर्च येणार आहे़ इतर पिकामध्ये मका, मूग, उडीद, ज्वारी, ३ हजार हेक्टर असून ५० लाख रूपयांसह या महिन्यात बी-बियाण्याकरिता १७ कोटी २५ लाख रूपयांची उलाढाल एका महिन्यात होते़सोयाबीनचा पेरा वाढणार असून मागील वर्षी १९ हजार २८० हेक्टरमध्ये सोयाबीनची लागवड करण्यात आली होती़ यंदा २३ हजार हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा होणार आहे़ ६ कोटी रूपयांचा खर्च या बियाण्यावर होईल.़ ७ हजार ८३० हेक्टरमध्ये तुरीची लागवड होणार असून ७५ लाख रूपयाची ९०० क्विंटल तुरीचे बियाणे लागणार आहे़तालुक्यात खतासाठी १५ कोटी रूपये खर्च शेतकऱ्यांचा होणार आहे़ दिवसेंदिवस महागाईने उच्चांक गाठला असल्याने ग्रामीण भागात मजुरीचे दरही वाढले आहे़ शेतीच्या कामाकरिता मजूर मिळणे अवघड झाले आहे़ कपाशी पेऱ्यासाठी सारे पाडणे, सरकी टोपण करणे याकरिता प्रतीहेक्टर ५०० रूपयांच्या अतिरिक्त खर्च येत असून १ कोटी रूपये कपाशी बियाणे लागवड करताना मजुरीसाठी येत असल्याचे कृषी विभागाने सांगितले़ सोयाबीन तूर या बियाण्याचा पेरा करताना मजुरीकरिता २ हेक्टरसाठी १ हजार २०० रूपये अतिरिक्त खर्च येतो़ २ कोटी ७५ लाख रूपये खर्च होत असून मजुरी व मशागतीकरिता ४ कोटींहून अधिक खर्च शेतकऱ्यांना करावा लागतो़तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांचे पीककर्ज मिळत असले तरी या रकमेत बी-बियाणे, खते, मजुरी व मशागत खर्च पूर्ण होत नसल्याने कृषी केंद्र संचालकांकडून एका वर्षाकरिता ४ टक्के व्याजाने बियाणे खरेदी करून शेतात पीक लागवड करण्यात येते व उत्पादनानंतर ही बी-बियाण्याची रक्कम परत केली जात असल्याची माहिती पुढे आली आहे़ तालुक्यात मृग नक्षत्राचा पाऊस पाहिजे त्याप्रमाणे झाला आणि आगामी १० जुलैपर्यंत तालुक्यात दरवर्षीच्या सरासरीप्रमाणे पाऊस झाल्यास उत्पादनात घट होणार नाही, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी अनिल खर्चान व तालुका कृषी अधिकारी अरूण गजभिये यांनी दिली़ (तालुका प्रतिनिधी)