शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

खर्रा, सिगारेटमुळे आरोग्य धोक्यात!

By admin | Updated: May 10, 2014 23:25 IST

छुप्या पद्धतीने मिळतो गुटखा

शेगाव: आजची युवा पिढी उद्याचे भवितव्य समजले जाते. परंतु आजच्या एकविसाच्या आधुनिक तंत्रज्ञान विश्‍वास आजच्या युवा पिढीला खर्रा, सिगारेट अत्यंत आवश्यक दैनंदिन मुलभूत गरज बनली असताना तंबाखू या वस्तुंचा खर्च दोन वेळच्या जेवनापेक्षा महाग झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे अन्नापेक्षा व्यसन महाग म्हणण्याची वेळ आली आहे. दिवसातून किमान दोन वेळा जेवण घेतले जाते. मात्र अपायकारक असणारा तंबाखू, खर्रा, सिगारेट आदी पदार्थ किमान पाच ते सहा वेळा सेवन केला जाते. साधारणत: कमी दर्जाची तंबाखू खर्रा १५ रुपये असून एक विशिष्ट तंबाखू खर्रा पाहिजे असल्यास तो ३0 रूपयांचा आहे. तसेच तंबाखूच्या एका पुडीची किंमत ४ ते ५ रुपये आहे. सिगारेटची किंमत ३ रूपयापासून सुरू होत असून हा साधारणत: तीनही वस्तूंचा खर्च १00 रूपयाच्यावर लागतो. साधारणत: सर्वसामान्य व्यक्तीला किमान २ र्खे दिवसभरात लागत असले तरी या खर्‍याचा खर्च ३0 रूपयाच्यावर जातो. त्यातून त्याला पैसे देऊन एक प्रकारचे तंबाखू मिळते. विकत घेऊन शरीराला बिमारी घेण्याचे महाऔषधच आले आहे. ते शरीरासाठी हानीकारक आहे, असे तंबाखूच्या सिगारेटच्या पॉकिटावरच लिहून असले तरी त्याला सेवन केले जाते. बाहेरगावी राहून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांच्या दोन वेळच्या डब्याचा खर्च ३0 ते ३५ रुपए पडतो. मात्र खर्‍याचा खर्च ४0 रूपयाच्यावर पडत असल्यामुळे जेवनापेक्षा खर्रा महाग म्हणण्याची वेळ आली आहे. शरीरासाठी हानीकारक असणार्‍या तंबाखू विक्रीला शासन कर देऊन विक्रीची परवानगी शासन देत आहे.याचाच अर्थ शासन आरोग्यास हानीकारक असणार्‍या वस्तूंच्या विक्रीवर कोणताही प्रतिबंध लावत नाही. उलट तंबाखू उत्पादित मोठमोठय़ा कंपन्यांना मोठमोठय़ा बँकानी दिलेल्या कर्जावरील व्याजावर सबसिडी देते. मात्र जो शरीराला पोषक आहार असलेले अन्न पुरवितो त्या शेतकर्‍यांच्या मालाला योग्य तो भाव तसेच नैसर्गिक आपत्ती बाबत तात्काळ मदत तर त्याच्यावर असलेल्या कजार्मुळे व्याजावर कोणताही सबसिडी देण्यास अनुकूलता दाखवित नाही. म्हणजे शासनाला कोणत्याही प्रकारचा महसूल प्राप्त होत नाही म्हणून सरकार शेतकर्‍याप्रती उदासीन दिसते. दुसरीकडे आरोग्यास हानीकारक असणार्‍या उत्पादन विक्री करणारे मालक करोडोचा नफा कमवितात. तरीही त्यांच्या उत्पादन विक्रीत दिवसेंदिवस वाढच होत आहे. नवीन तंबाखू उत्पादन बाजारपेठेतयेत असून याबाबत व्यापक जनजागृतीची गरज आहे.