शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खारपाणपट्टय़ात वाढला तूर, मुगाचा पेरा

By admin | Updated: July 1, 2016 02:03 IST

मूर्तिजापूर तालुक्यात सोयाबीनपाठोपाठ कापसाचा पेरा वाढला आहे.

दीपक अग्रवाल /मूर्तिजापूर (जि. अकोला)यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनपाठोपाठ कापूस, तूर, मूग, उडीद पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकरी वळला आहे. खोडमाशी व एलोमोझ्ॉकच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनवर विपरीत परिणाम झाला होता. त्यामुळे शेतकर्‍यांना शुद्ध नफा मोठय़ा प्रमाणात गमवावा लागला. यावर्षी पीक पद्धतीत बदल होऊन खारपाणपट्टय़ात तूर, मूग या पिकांचा २५ टक्के पेरा वाढल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.तालुक्याचे ७४ हजार ६00 हेक्टर क्षेत्र लागवडयोग्य आहे. १२ हजार २१0 हेक्टर क्षेत्र केवळ सिंचनाखाली असून ६५२ हजार ३९0 हेक्टर क्षेत्र कोरडवाहू आहे. गेल्या वर्षात खरीप हंगामात कृषी विभागाने एकूण ६९ हजार ८६0 हेक्टर क्षेत्रात ६५ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रात पेरणीचा लक्ष्यांक निर्धारित केला होता. त्यांपैकी ६८ हजार ३६२ हेक्टर क्षेत्रावर पीक पेरणी करण्यात आली होती; मात्र अत्यल्प पाऊस, पेरणीस विलंब या कारणामुळे पीक उत्पादनात घट झाली. सोयाबीन हेक्टरी ६.५0 क्विंटल, मूग २.५0 क्विंटल, उडीद २.६५ क्विंटल, हरभरा ५ ते १0 क्विंटल असे उत्पादन झाले होते. यामध्ये शेकर्‍यांचा लागवड खर्चही निघाला नव्हता. यावर्षी कृषी विभागाने पीक पेरणीसाठी एकूण ६९ हजार ७६0 हेक्टर सरासरी क्षेत्राकरिता ६९ हजार ४७0 हेक्टर क्षेत्र लक्ष्यांक ठेवला आहे. सोयाबीन पिकासाठी १७ हजार ५९0 सरासरी क्षेत्रात ३५ हजार हेक्टर क्षेत्र लक्ष्यांक निर्धारित केला आहे. सोयाबीनपाठोपाठ कपाशी २६ हजार ७४0 हेक्टर येत्रात १६000 हेक्टर क्षेत्र लक्ष्यांक ठेवला आहे. तुरीसाठी ८ हजार २७0, मूग ८ हजार २७0 हेक्टर क्षेत्रात अनुक्रमे १0 हजार व ३५00 लक्ष्यांक निर्धारित केला आहे. सोयाबीन व कापसाचा पेरा सर्वाधिक असला तरी तूर, मूग व उडीद पीक घेण्यासाठी २५ टक्के शेतकरी वळल्याचे चित्र आहे. सोयाबीन हे नगदी पीक आहे. याच तुलनेत मूग, तूर, उडीद, पिकांचा चांगला बाजारभाव असल्यामुळे शेतकर्‍यांनी यावेळी तूर, मूग, उडीद या कडधान्य पिकांकडे मोर्चा वळविला आहे.