शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

पंधराशे कोटीच्या खर्चानंतर जिगाव प्रकल्प ‘अंधातरी’

By admin | Updated: November 14, 2015 02:14 IST

माती भिंत व सांडवा रखडलेला.

नांदुरा (जि. बुलडाणा): राज्यातील मोठे सिंचन प्रकल्प पुर्ण होण्यासाठी दशकांचा कालावधी लागला तोच प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाबाबत घडत आहे. आतापर्यंंत पंधराशे कोटी रुपयांचा खर्च केल्यानंतरही प्रकल्प अंधांतरी असून मागीलवर्षी नगण्य काम झाल्यानंतर यावर्षी शेतकर्‍यांचा विरोध असल्याने माती भिंत व सांडव्याचे काम पुन्हा एकदा बंद पडले आहे. प्रकल्पाच्या माती भिंतीचे काम सुरु करण्यासाठी २00७ मध्ये शेतकर्‍यांनी सरळ खरेदीने शेतजमीनी दिल्या. त्यावेळी त्यांना सरासरी एकरी ९0 हजार एवढाच मोबदला मिळाला होता. मात्र आज रोजी धरणाच्या इतर कामांसाठी संपादीत केल्या जाणार्‍या शेतीला त्यांच्या सात ते आठ पट एवढा मोबदला मिळत असल्याने आधी शेजजमीनी देणार्‍या शेतकर्‍यांनी उपोषण व धरणाच्या कामाला विरोध करुन काम बंद पाडले आहे. प्रकल्प पुन्हा रेंगळणार असल्याचे चित्र दिसत आहे. जिगाव प्रकल्पाच्या कामाला सुरवातीला यंत्र सामुग्री जाळण्यापासून ते अधिकार्‍यांच्या कपडे फाडण्यापर्यंंतची व वेळोवेळी कामबंद पाडणारी आंदालने झाली आहेत. पुर्नवसनाच्या कामाला व मोबदला वितरीत करायला वेळ लागत असल्याने प्रकल्पाच्या कामाला खिळ बसली आहे. पंधराशे कोटी रुपयांच्या खर्चानंतरही प्रकल्प अंधातरीच राहणार काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. *२५ वर्षात ३0 टक्के काम जिगाव प्रकल्पाला १९९0 च्या फेब्रुवारी महिन्यात सुमारे चारशे कोटीची पहिली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. म्हणजेच २५ वर्षापूर्वी मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाचे आजरोजी जेमतेम ३0 टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंंत पंधराशे कोटीचा खर्च झाला व एकाही गावाचे पुर्णता पुर्नवसन झालेले नाही.