शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पंधराशे कोटीच्या खर्चानंतर जिगाव प्रकल्प ‘अंधातरी’

By admin | Updated: November 14, 2015 02:14 IST

माती भिंत व सांडवा रखडलेला.

नांदुरा (जि. बुलडाणा): राज्यातील मोठे सिंचन प्रकल्प पुर्ण होण्यासाठी दशकांचा कालावधी लागला तोच प्रकार बुलडाणा जिल्ह्यातील महत्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाबाबत घडत आहे. आतापर्यंंत पंधराशे कोटी रुपयांचा खर्च केल्यानंतरही प्रकल्प अंधांतरी असून मागीलवर्षी नगण्य काम झाल्यानंतर यावर्षी शेतकर्‍यांचा विरोध असल्याने माती भिंत व सांडव्याचे काम पुन्हा एकदा बंद पडले आहे. प्रकल्पाच्या माती भिंतीचे काम सुरु करण्यासाठी २00७ मध्ये शेतकर्‍यांनी सरळ खरेदीने शेतजमीनी दिल्या. त्यावेळी त्यांना सरासरी एकरी ९0 हजार एवढाच मोबदला मिळाला होता. मात्र आज रोजी धरणाच्या इतर कामांसाठी संपादीत केल्या जाणार्‍या शेतीला त्यांच्या सात ते आठ पट एवढा मोबदला मिळत असल्याने आधी शेजजमीनी देणार्‍या शेतकर्‍यांनी उपोषण व धरणाच्या कामाला विरोध करुन काम बंद पाडले आहे. प्रकल्प पुन्हा रेंगळणार असल्याचे चित्र दिसत आहे. जिगाव प्रकल्पाच्या कामाला सुरवातीला यंत्र सामुग्री जाळण्यापासून ते अधिकार्‍यांच्या कपडे फाडण्यापर्यंंतची व वेळोवेळी कामबंद पाडणारी आंदालने झाली आहेत. पुर्नवसनाच्या कामाला व मोबदला वितरीत करायला वेळ लागत असल्याने प्रकल्पाच्या कामाला खिळ बसली आहे. पंधराशे कोटी रुपयांच्या खर्चानंतरही प्रकल्प अंधातरीच राहणार काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. *२५ वर्षात ३0 टक्के काम जिगाव प्रकल्पाला १९९0 च्या फेब्रुवारी महिन्यात सुमारे चारशे कोटीची पहिली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. म्हणजेच २५ वर्षापूर्वी मान्यता मिळालेल्या या प्रकल्पाचे आजरोजी जेमतेम ३0 टक्के काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंंत पंधराशे कोटीचा खर्च झाला व एकाही गावाचे पुर्णता पुर्नवसन झालेले नाही.