शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

उन्हाचा चटका; विद्यार्थ्यांना फटका

By admin | Updated: March 10, 2016 23:10 IST

अहमदनगर : ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढलेली असतांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची वेळ बदलण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

अहमदनगर : मार्च महिना सुरू झाला आहे. उन्हाचा चटका वाढला आहे. ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढलेली असतांना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांची वेळ बदलण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. शाळेच्या वेळा बदलण्यापेक्षा शिक्षण विभागाचे पदाधिकारी, सदस्य आणि अधिकारी केरळ दौऱ्यात मस्त असल्याचे चित्र आहे. दरवर्षी १ मार्चला जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची वेळ बदलली जाते. ऊन आणि पिण्याच्या पाण्यासाठी शाळेची वेळ सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारापर्यंत होते. यंदा मात्र, ११ मार्चपर्यंत जिल्हा परिषद प्रशासन आणि शिक्षण विभागाने शाळांच्या वेळा बदलण्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. शाळेची वेळ न बदलण्याने विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचा फटका शाळेतील विद्यार्थ्यांना झळा बसतांना दिसत आहे. काही ठिकाणी विद्यार्थी घरून पाण्याच्या बाटल्या भरून आणत असून त्यांना दिवसभर गरम पाणी पिण्याची वेळ आली आहे. बैठकीकडे लक्षयेत्या १५ तारखेला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची मासिक बैठक होणार आहे. या बैठकीत शाळांच्या वेळा बदलण्याच्या विषयावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. या बैठकीकडे जिल्ह्यातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष आहे.