शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

साईनगरीत पाण्याला आले देवत्व

By admin | Updated: June 11, 2016 23:48 IST

प्रमोद आहेर, शिर्डी पाण्याइतके काहीच अमूल्य नसल्याचे वास्तव दुष्काळाने समोर आले़

प्रमोद आहेर, शिर्डीपाण्याइतके काहीच अमूल्य नसल्याचे वास्तव दुष्काळाने समोर आले़ साईनगरीत तर या दुष्काळात पाण्याला थेट देवत्व आलयं़ मंदिरात मूर्तीसमोर पाण्याचे जार ठेवून शिर्डीतील कुलूपबंद केलेल्या पाण्याचे मोल देवत्वापेक्षा अधिक असल्याचे द्योतक आहे़शिर्डी सध्या भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहे़ संस्थानने पन्नास टक्के भक्तनिवास, प्रसादालयाचे दोन उपविभाग पाण्याअभावी बंद केले आहेत़ पैसे देऊनही संस्थानला गोड पाणी उपलब्ध होत नाही़ फिल्टर असूनही खारे पाणी तोंडातही धरणे अवघड आहे़ भाविकांनाही मिनरल वॉटरच घ्यावे लागते़ शहरात दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे़ संस्थानचे तलावही कोरडे पडले आहेत़ भोजनगृहात पत्रावळीवर जेवण देण्यात येत आहे़ संस्थानला टँकरद्वारे पुरवठा होत असलेले बहुतांश पाणी खारे आहे़ त्यामुळे कर्मचारीही ते पाणी पित नाहीत़ संस्थानच्या नवीन भक्तनिवास (पाचशे रूम) व संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील सुरक्षा रक्षक रोज वर्गणी करून ड्युटीवर पिण्यासाठी पाण्याचे जार विकत घेत आहेत़ पण हे जार बाहेर ठेवले तर कुणीही किंवा वर्गणी न देणाराही पिऊन लगेच संपत आहेत़ यावर या सुरक्षारक्षकांनी तोडगा काढला आहे़ संस्थानच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ सरस्वतीचे मंदिर आहे़ सुरक्षा रक्षकांनी या मंदिरात पाण्याचे जार ठेवून त्याला कुलूप लावले़यामुळे मूर्ती झाकली असून भक्तनिवाससमोर असलेल्या या मंदिरात मूर्तीच्या जागी पाण्याच्या जारचे दर्शन घडत आहे़ एकूणच धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणीही पाण्याला देवापेक्षा अधिक दर्जा आला आहे. ‘लोकमत’ वृत्ताची दखलयाबाबत शनिवारी ‘लोकमत’ आॅनलाईन आवृत्तीला हे वृत्त प्रसिद्ध होताच साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी मंदिरातील जार तेथून हलवल्याच्या सूचना दिल्या.