शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

फळबागधारकांना दिलासा

By admin | Updated: March 10, 2016 23:13 IST

अहमदनगर: जिल्ह्यातील खरीप हंगामात दुष्काळाचा फटका बसलेल्या बागायती व फळबागधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरीप मदतीचा ३६ कोटींचा दुसरा हप्ता जिल्हा प्रशासनास गुरुवारी प्राप्त झाला आहे

अहमदनगर: जिल्ह्यातील खरीप हंगामात दुष्काळाचा फटका बसलेल्या बागायती व फळबागधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. खरीप मदतीचा ३६ कोटींचा दुसरा हप्ता जिल्हा प्रशासनास गुरुवारी प्राप्त झाला आहे. ही मदत तहसीलदारांमार्फत थेट फळधारक असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे़ दुष्काळाचा खरिपाच्या ५८१ गावांना फटका बसला आहे़ शेतकऱ्यांना आर्थिक मदत सरकारने जाहीर केली होती. नगर जिल्ह्यासाठी १६७ कोटी मंजूर झाले़ त्यापैकी पहिला ९३ कोटींचा हप्ता प्राप्त झाला़ मात्र निधी वाटपाबाबत संभ्रम निर्माण झाला होता़ निधी वाटपासंदर्भात सरकारचे तीन वेगवेगळे आदेश आहेत़ कोणत्या आदेशानुसार वाटप करायचे असा पेच निर्माण झाला़ अखेर मदत वाटपावर तोडगा निघाला़ पहिला हप्ता कोरडवाहू तर दुसऱ्या टप्प्यात बागायती व फळबागधारकांना आर्थिक मदत देण्याचे ठरले़ दुसरा ३६ कोटींचा हप्ता जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे़ ही मदत तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात येणार आहे़ तहसीलदारांकडून ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे़ तहसील कार्यालयाकडून शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे़बागायती व फळबागांचे दुष्काळाने मोठे नुकसान झाले़ या क्षेत्राला मदत पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले़ तसेच पिकांचे जीपीएस प्रणालीव्दारे छायाचित्र काढण्याचे आदेश दिले आहेत़ त्यामुळे माहिती मिळविताना तलाठ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे़ ही माहिती मिळवण्यास विलंब झाला असून, त्यामुळे निधी वाटपात गोंधळ होण्याची शक्यता आहे़ शेतकऱ्यांची यादीच तयार नसेल तर निधीचे वाटप कसा करायचे असाही प्रश्न आहे़