शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

‘पोलिसांनी मृतदेह काढल्याचे पाहिले’

By admin | Updated: January 10, 2017 04:16 IST

राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या जवखेडे खालसा (पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांड खटल्याची सोमवारी जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी

अहमदनगर : राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या जवखेडे खालसा (पाथर्डी) येथील तिहेरी हत्याकांड खटल्याची सोमवारी जिल्हा न्यायाधीश श्रीकांत कुलकर्णी यांच्या न्यायालयासमोर नियमित सुनावणी सुरू झाली आहे़ पहिल्या दिवशी या घटनेतील एका पंचाची साक्ष नोंदविण्यात आली़ पोलिसांनी माझ्या समोरच विहिरीतून मृतदेह बाहेर काढल्याची महत्त्वपूर्ण साक्ष या वेळी या पंचाने दिली़ जवखेडे खालसा येथे एकाच दलित कुटुंबातील संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव व सुनील संजय जाधव यांची २२ आॅक्टोबर २०१४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने तीनही मृतदेहांचे तुकडे करून विहिरीत व बोअरवेलमध्ये फेकण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास करून प्रशांत उर्फ काळू जाधव, अशोक जाधव व दिलीप जाधव यांना अटक करून त्यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र केले होते़हत्याकांड उघडकीस आल्यानंतर पोलीस प्रथम घटनास्थळी दाखल झाले तेव्हा तेथे गावातील पंच आत्माराम घटुळ यांची अ‍ॅड़ यादव यांनी साक्ष घेतली़ या वेळी साक्षीदाराने पोलिसांनी जप्त केलेल्या वस्तुंची ओळख पटविली़ खटल्याची नियमित चार दिवस सुनावणी सुरू राहणार आहे़ (प्रतिनिधी)