शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

‘त्या’ उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश

By admin | Updated: June 21, 2014 00:45 IST

श्रीरामपूर : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने डी. एड. सी.ई.टी. मध्ये पुनर्मूल्यांकनात पात्र ठरलेल्या

श्रीरामपूर : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिल्यानंतर तब्बल चार वर्षानंतर प्राथमिक शिक्षण विभागाने डी. एड. सी.ई.टी. मध्ये पुनर्मूल्यांकनात पात्र ठरलेल्या ३,३२१ उमेदवारांपैकी मराठी माध्यमाच्या १०९३, उर्दू माध्यमाच्या ६६८ उमेदवारांना शिक्षक नियुक्ती आदेश दिले. उर्वरित १३६२ पात्र उमेदवारांना टप्प्याटप्प्याने नियुक्ती मिळेल़महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २ मे २०१० रोजी शिक्षण सेवकांच्या १५ हजार पदांसाठी केंद्रीय भरतीपूर्व परीक्षा घेतली होती. निकालानंतर संकेतस्थळावर नमुना उत्तरपत्रिका प्रकाशित झाली. त्यात दहा प्रश्नांची उत्तरे चुकीची होती. सात प्रश्नांचे पर्याय चुकीचे होते. काही उमेदवारांनी या नमुना उत्तरपत्रिकेला खंडपीठात आव्हान दिले. ती उत्तरे चुकीची व अयोग्य आहेत, असे मत खंडपीठाने नोंदविले आहे़ त्यानंतर पुनर्मूल्यांकन समितीकडे १४४०० विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केले होते. समितीच्या अहवालात ३३२१ उमेदवार शिक्षणसेवक म्हणून पात्र ठरले. अखेर स्वप्निल कांदळकर, गणेश लवांडे, आशीष निमसे यांच्यासह अनेक उमेदवारांनी अ‍ॅड. संदीप सोनटक्के यांच्यामार्फत याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर मे अखेरपर्यंत नियुक्त्या देण्याचे आदेश खंडपीठाने दिले होते. त्यानुसार आता ही कार्यवाही सुरू झाली आहे. (प्रतिनिधी)