शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

अवर्षण भागातील शेतीही फुलणार

By admin | Updated: June 23, 2014 00:07 IST

थोरात : निळवंडे धरणाच्या कालव्याचे काम सुरू

अकोले : निळवंडे धरणाच्या भिंतीचे काम पूर्णत्वाकडे जात असून कालवेही लवकरच पूर्ण होत अवर्षण भागातील शेतकऱ्यांची शेती फुलणार आहे. धरणासाठी पिचडांच्या खाद्याला खांदा लावून पुनर्वसनापासून ते निधी मिळवण्यासाठी सरकार दरबारी लढलो म्हणूनच निळवंडे निर्मितीचा आनंद घेता आला, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. निळवंडे धरणाच्या उंचावरील कालवा विमोचक बोगद्याच्या खोदाईचा शुभारंभ मंत्री थोरात, पालकमंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते झाला. यावेळी थोरात यांनी निळवंडेच्या कामात आलेल्या अडचणी संगमनेर, अकोल्याच्या मंत्रीद्वयींनी कशा दूर केल्या ते सांगितले. पालकमंत्री पिचड म्हणाले, उद्या थोरातांच्या रुपाने जिल्ह्यात मुख्यमंत्रीपद येणार असून त्यांना आपले व्यक्तिगत व पक्षाचे पाठबळ देऊन सहकार्य करू. निळवंडे निर्मितीत त्यांचा मोठा वाटा असून स्वर्गीय भाऊसाहेबांचे सतत मार्गदर्शन लाभले म्हणून चार कालवे असलेला हा पथदर्शी प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहे. पाण्यापासून वंचित असणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना उंचावरील कालव्यांमुळे हक्काचे पाणी मिळणार आहे. त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागाची तहान भागणार आहे. प्रवरा नदीपात्र वाळू उपशामुळे खोल गेले आहे. नदीची झिज भरुन येण्यासाठी ‘प्रोफाईल वॉल’ गरजेची असून पूर्वेकडून कितीही विरोध झाला तरी अकोले, संगमनेर तालुक्यात ‘प्रोफाईल वॉल’करणारच असे ना. पिचड यांनी स्पष्ट केले. निळवंडे प्रकल्पग्रस्तांचे नेते यशवंत आभाळे यांनी प्रास्ताविक केले. शेतकरी शेतमजूर काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष मधुकर नवले, जि. प. सदस्य परबत नाईकवाडी, मिनानाथ पांडे यांचीही भाषणे झाली. काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)