शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

साडे सहा हजार परीक्षार्थींची दांडी

By admin | Updated: June 23, 2014 00:10 IST

तलाठी पद : १४ हजार ६६८ उमेदवारांनी दिली परीक्षा

अहमदनगर : जिल्हा कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठीपदाच्या जागांसाठी रविवारी झालेल्या लेखी परीक्षेत ६ हजार ४९१ परीक्षार्थीनी दांडी मारली. नगर, संगमनेर आणि श्रीरामपूर या ठिकाणी असणाऱ्या ६० केंद्रांवर १४ हजार ६६८ उमेदवारांनी परीक्षा दिली. ही परीक्षा शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.परीक्षेसाठी ६० उपकेंद्रावर २१ हजार १५९ उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली होती. यात नगरला दहा उपकेंद्रांवर १३ हजार २२४, संगमनेरातील १४ केंद्रांवर ४ हजार ६०८ आणि श्रीरामपूर येथील १० केंद्रांवर ३ हजार ३२७ उमेदवारांचा समावेश होता. परीक्षे दरम्यान, नगरला ३ हजार ५२०, संगमनेरला १ हजार ८११ आणि श्रीरामपूरला १ हजार १६० विद्यार्थ्यांनी दांडी मारली. परीक्षेसाठी ७ उपजिल्हाधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून ६० वर्ग १ आणि २ चे अधिकाऱ्यांची उपकेंद्र प्रमुख म्हणून, सहाय्यक ६०, पर्यवेक्षक आणि सहाय्यक पर्यवेक्षक म्हणून प्रत्येकी २१०, ६० लिपीक, ६० शिपाई, ७० वाहन चालक आणि २१० पाणी वाटप कर्मचारी यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)