शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

साडे सहा हजार परीक्षार्थींची दांडी

By admin | Updated: June 23, 2014 00:10 IST

तलाठी पद : १४ हजार ६६८ उमेदवारांनी दिली परीक्षा

अहमदनगर : जिल्हा कार्यालयाच्या आस्थापनेवरील तलाठीपदाच्या जागांसाठी रविवारी झालेल्या लेखी परीक्षेत ६ हजार ४९१ परीक्षार्थीनी दांडी मारली. नगर, संगमनेर आणि श्रीरामपूर या ठिकाणी असणाऱ्या ६० केंद्रांवर १४ हजार ६६८ उमेदवारांनी परीक्षा दिली. ही परीक्षा शांततापूर्ण वातावरणात पार पडल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.परीक्षेसाठी ६० उपकेंद्रावर २१ हजार १५९ उमेदवारांची व्यवस्था करण्यात आली होती. यात नगरला दहा उपकेंद्रांवर १३ हजार २२४, संगमनेरातील १४ केंद्रांवर ४ हजार ६०८ आणि श्रीरामपूर येथील १० केंद्रांवर ३ हजार ३२७ उमेदवारांचा समावेश होता. परीक्षे दरम्यान, नगरला ३ हजार ५२०, संगमनेरला १ हजार ८११ आणि श्रीरामपूरला १ हजार १६० विद्यार्थ्यांनी दांडी मारली. परीक्षेसाठी ७ उपजिल्हाधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून ६० वर्ग १ आणि २ चे अधिकाऱ्यांची उपकेंद्र प्रमुख म्हणून, सहाय्यक ६०, पर्यवेक्षक आणि सहाय्यक पर्यवेक्षक म्हणून प्रत्येकी २१०, ६० लिपीक, ६० शिपाई, ७० वाहन चालक आणि २१० पाणी वाटप कर्मचारी यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)