शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

नगर @ ४२.२ अंश

By admin | Updated: May 27, 2014 00:28 IST

अहमदनगर : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे.

अहमदनगर : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे. गेल्या दोन दिवसापासून हाच पारा ४२ अंश सेल्सिअसवर स्थिरावला असून उन्हाच्या काहिलीने नगरकर त्रस्त झाले आहे. यामुळे सर्वांना पावसाची ओढ लागली आहे. मे महिन्यात खर्‍या अर्थाने उन्हाळ्याची जाणीव झाली. अखेरच्या टप्प्यात उन्हाचा चटका वाढल्याने नगरकरांच्या अंगाची लाही लाही झाली. शहर आणि जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून उन्हाची लाट आहे. पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. दिवसा अनेक ठिकाणी रस्ते निर्मनुष्य असल्याची स्थिती निर्माण होतांना दिसत आहेत आणि ज्यांना दुपारी उन्हात फिरावे लागत आहे ते स्वत:चा उन्हापासून बचाव करतांना दिसत आहेत. वाढलेल्या या तापमानाचा फटका जनजीवनाला बसलेला दिसत असून शहरातील गल्लीबोळात सकाळी ११ नंतर शुकशुकाट दिसून येत आहे. वाढलेली उष्णतेची लाट कमी होण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)वाढलेल्या उन्हाचा फटका सर्वत्र दिसत असला तरी उष्णतेपासून मुक्ती मिळावी, यासाठी ताक, लस्सी, उसाचा रस, संत्री मोसंबीच्या रसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. नगर शहरात सर्वत्र थंड पेयाची दुकाने, स्टॉल गर्दीने फुलून गेलेले आहेत.