शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

एक्साईडमधील १४ कामगार कायम

By admin | Updated: July 12, 2014 01:10 IST

अहमदनगर: येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील एक्साईड बॅटरी कंपनीत कार्यरत असलेल्या १४ कामगारांना कायम करण्यात आले

अहमदनगर: येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील एक्साईड बॅटरी कंपनीत कार्यरत असलेल्या १४ कामगारांना कायम करण्यात आले असून, कामगारांना कंपनीचे दिल्ली येथील प्रतिनिधी कुशल बॅनर्जी यांच्याहस्ते शुक्रवारी नियुक्ती पत्र देण्यात आले आहे़स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने कामगारांना कायम करण्याची मागणी व्यवस्थापनाकडे केली होती़ या मागणीची दखल घेऊन कंपनी व्यवस्थापनाने पहिल्या टप्प्यात १४ कामगारांना कायम सेवेत घेतले असून, तसे नियुक्तीचे पत्रही त्यांना देण्यात आले आहे़यावेळी कंपनीचे सुब्रा सिन्हा, शरद देशपांडे, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष योगेश गलांडे,उपाध्यक्ष किरण दाभाडे, दत्ता तपकिरे, सुनील कदम,अ‍ॅड़ सुधीर टोकेकर, अ‍ॅड़ अंकुश गर्जे, बाबासाहेब गायकवाड, अजय पोटे, रामदास उकांडे उपस्थित होते़कायम सेवेत घेतलेल्या कामगारांनी चांगले काम करावे़ चांगले काम केल्यास कंपनीच्या उत्पादनात वाढ होऊन उत्पन्न वाढेल़ परिणामी कामगारांचेही अर्थिक उत्पन्न वाढवून सुधारणा होईल़ कंपनी व्यवस्थापन व कामगारांत चांगले संबंध ठेवण्यासाठी संघटनांनी काम करावे, असे सिन्हा यावेळी म्हणाले़ कामगारांना कायम केल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष गलांडे यांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले़ (प्रतिनिधी)