निवडणूक यंत्रणेकडून ईव्हीएम मशीन बदलण्यात आले असून मतदान सुरळीतपणे सुरू झाले आहे. अशी माहिती २९ - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मुळे यांनी दिली.
नाशिकमध्ये सायली संजीव, अक्षय मुडावदडकर यांच्यासह अन्य सेलिब्रिटींनी केले मतदान
Vastu Tips: एखाद्या घरात कुठल्याही वस्तूची कमरता नसतानाही त्या घरात सुख शांती नांदत नसल्याचे, कुटुंबात वाद विवाद होत असल्याचे तुम्ही पाहिले असेल. याचं कारण वास्तू असू शकते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का. हो वास्तुशास्त्रानुसार घरात प्रत्येक वस्तू योग्य ठिकाणी आणि योग्य दिशेला ठेवणं आवश्यक आहे. जर असे नसेल तर त्या वस्तू वास्तू दोषाचं कारण ठरू शकतात.