4747_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2016 14:55 IST2016-04-03T21:55:49+5:302016-04-03T14:55:49+5:30

भारतामधील प्रमुख शहरे ही त्या ठिकाणी चालणारे उद्योग, व्यवसाय, राजकारण, संस्कृती आणि इतर बºयाच गोष्टींमुळे ओळखली जातात. आपण काही गोष्टी समजत असतो. बºयाच वेळा हा समज चुकीचाही असू शकतो. लोकांचे राहणीमान, त्यांचे विचार हे त्या त्या भौगोलिक रचनेनुसार बदलत असतात. अगदी तसेच त्याच्या स्थितीनुसार असते भारतामधील अशा शहरांविषयीची माहिती या ठिकाणी देत आहोत.

4747_article | 4747_article

4747_article

रतामधील प्रमुख शहरे ही त्या ठिकाणी चालणारे उद्योग, व्यवसाय, राजकारण, संस्कृती आणि इतर बºयाच गोष्टींमुळे ओळखली जातात. आपण काही गोष्टी समजत असतो. बºयाच वेळा हा समज चुकीचाही असू शकतो. लोकांचे राहणीमान, त्यांचे विचार हे त्या त्या भौगोलिक रचनेनुसार बदलत असतात. अगदी तसेच त्याच्या स्थितीनुसार असते भारतामधील अशा शहरांविषयीची माहिती या ठिकाणी देत आहोत.
नवी दिल्लीच्या या ओळखीबाबत काही आश्चर्य वाटावयास नको. या शहरात होत असलेल्या गरमागरम राजकीय चर्चा या नेहमीच उभरत्या राजकीय नेत्यांना आकर्षित करीत असतात. तुम्हाला नेता व्हायचे असेल तर या शहरात जा.

Web Title: 4747_article