कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरे करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले. त्यानुसार, ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अटी आणि नियमांचे पालन करीत हा उत्सव साजरा केला, करीत आहे. ...
कोरोना संकटकाळात राज्य सरकार आणि पोलीस यांनी आखून दिलेल्या नियमावलीचे पालन करीत प्रत्येक मंडळाने केवळ चार पदाधिकारी सोबत घेऊन गाडीने गणपती थेट कल्याण खाडीजवळील विसर्जनस्थळी नेले. ...
अमोल पवार (१८, रा. विठ्ठलवाडी) हा लहान भावासह म्हारळ येथे आजीकडे गणपतीसाठी आला होता. शुक्र वारी सायंकाळी सात दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी म्हारळ येथील खदाणीत तो आला होता. ...