मराठी कलाविश्वात अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी थाटामाटात लग्न केले. पण काही कारणांनी त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही आणि त्या जोडीदारापासून विभक्त झाल्या. ...
Pallavi Subhash : एकेकाळी पल्लवी सुभाष आणि अनिकेत विश्वासराव यांचे अफेयरची खूप चर्चा झाली होती. पण अचानक त्यांच्या नात्यात असे काहीतरी झाले आणि ८ वर्षांचे नाते संपुष्ठात आले. ...