6051_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 12:11 IST2016-05-13T06:41:10+5:302016-05-13T12:11:10+5:30
भारत हा आकाराने सातवा सर्वात मोठा आणि सर्वाधिक लोकसंख्येचा जगातील दुसरा देश आहे. गुढ अर्थाने भारताकडे जगाचे लक्ष असते. १०० कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या दक्षिण आशियाई भागात हिमालयापासून ते भारतीय समुद्रापर्यंत हा देश वैविध्याने नटला आहे. विविध धर्मांची आणि वंशाची शेकडो वर्षाची परंपरा देशाला लाभली आहे. या ठिकाणी हिंदू, जैन, सीख आणि बुद्ध धर्म सामावला आहे. खाद्यपदार्थ हे गॅजेटपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत आणि क्रिकेटपटू, अभिनेते जणू आपले नातेवाईकच असल्यासारखे लोक वागतात. भारताच्या अशाच वैविध्यपूर्ण जीवनाचा हा घेतलेला आढावा.

6051_article
भ रत हा आकाराने सातवा सर्वात मोठा आणि सर्वाधिक लोकसंख्येचा जगातील दुसरा देश आहे. गुढ अर्थाने भारताकडे जगाचे लक्ष असते. १०० कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या दक्षिण आशियाई भागात हिमालयापासून ते भारतीय समुद्रापर्यंत हा देश वैविध्याने नटला आहे. विविध धर्मांची आणि वंशाची शेकडो वर्षाची परंपरा देशाला लाभली आहे. या ठिकाणी हिंदू, जैन, सीख आणि बुद्ध धर्म सामावला आहे. खाद्यपदार्थ हे गॅजेटपेक्षा अधिक लोकप्रिय आहेत आणि क्रिकेटपटू, अभिनेते जणू आपले नातेवाईकच असल्यासारखे लोक वागतात. भारताच्या अशाच वैविध्यपूर्ण जीवनाचा हा घेतलेला आढावा.
भारतामधील खाद्यपदार्थ हे पौष्टिकता आणि चवीच्या बाबतीत जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामधील असणारे पदार्थ आणि चव ही स्थानपरत्वे बदलत असते. त्यांच्या श्रद्धा, परंपरा आणि वातावरणानुसार भोजन तयार केले जाते. चिकन करी, टिक्का, बिर्यानी आणि पनीरपर्यंत सारे काही मिळते. भारताचे खाद्यपदार्थ ऐतिहासिक आहेत. काही डिशेश अगदी पाच मिनिटात तयार होतात तर अनेक मुघलाई पदार्थ शिजण्यासाठी ८ ते १० तास लागतात. मुघलाई, दक्षिण भारतीय, पारशी, बोहरा, गुजराती, उत्तरपूर्व, पंजाबी आणि काश्मिरी भोजन यापैकी एक आहेत. पोहे, कचोरी, जिलेबी हे नाष्ट्यासाठी तर भाजी, बिर्याणी हे दुपारच्या भोजनासाठी, स्रॅक्स, नान, ब्रेड, तंदुरी रात्रीच्या जेवणासाठी असतात. जेवणानंतर गुलाब जामुन, रस मलाई, पान हे तुम्हाला मिळतील.
![]()
भारतामधील खाद्यपदार्थ हे पौष्टिकता आणि चवीच्या बाबतीत जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यामधील असणारे पदार्थ आणि चव ही स्थानपरत्वे बदलत असते. त्यांच्या श्रद्धा, परंपरा आणि वातावरणानुसार भोजन तयार केले जाते. चिकन करी, टिक्का, बिर्यानी आणि पनीरपर्यंत सारे काही मिळते. भारताचे खाद्यपदार्थ ऐतिहासिक आहेत. काही डिशेश अगदी पाच मिनिटात तयार होतात तर अनेक मुघलाई पदार्थ शिजण्यासाठी ८ ते १० तास लागतात. मुघलाई, दक्षिण भारतीय, पारशी, बोहरा, गुजराती, उत्तरपूर्व, पंजाबी आणि काश्मिरी भोजन यापैकी एक आहेत. पोहे, कचोरी, जिलेबी हे नाष्ट्यासाठी तर भाजी, बिर्याणी हे दुपारच्या भोजनासाठी, स्रॅक्स, नान, ब्रेड, तंदुरी रात्रीच्या जेवणासाठी असतात. जेवणानंतर गुलाब जामुन, रस मलाई, पान हे तुम्हाला मिळतील.