प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात. त्यामुळेच लग्नालाही. नुकतेच बॉलिवूड अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या ६०व्या वर्षी लग्नगाठ बांधली. पण बऱ्याच मराठमोळ्या कलाकारांनीही अगदी उशीरा लग्न केले होते. ...
मराठी कलाविश्वात अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी थाटामाटात लग्न केले. पण काही कारणांनी त्यांचे लग्न जास्त काळ टिकू शकलं नाही आणि त्या जोडीदारापासून विभक्त झाल्या. ...
Pallavi Subhash : एकेकाळी पल्लवी सुभाष आणि अनिकेत विश्वासराव यांचे अफेयरची खूप चर्चा झाली होती. पण अचानक त्यांच्या नात्यात असे काहीतरी झाले आणि ८ वर्षांचे नाते संपुष्ठात आले. ...
कलाकार कोणताही असो त्यांचे बालपणीचे फोटो पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. आपला आवडता कलाकार बालपणी कसा दिसत होता हे जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. ...