'बिग बॉस मराठी ६'मधून गेल्या आठवड्यात आयुष संजीव आणि करण सोनावणे यांना एक्झिट घ्यावी लागली होती. करणच्या एक्झिटने त्याच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. बिग बॉसच्या घराबाहेर येताच आता करणने मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...
'तुझ्यात जीव रंगला' मालिका खूप गाजली. या मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेम केलं. मालिकेतील अंजली आणि राणादा यांची खास केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. अशातच 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतील बरकत अर्थात अभिनेता अमोल नाईकने मुलीचं बारसं केलं आहे. ...