लग्न आयुष्यात एकदाच होतं असं म्हणतात. पण बी-टाऊनमध्ये अशा अनेक तारका आहेत ज्यांचे पहिले लग्न यशस्वी झाले नाही, त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न केले. या यादीत कोणाचा समावेश आहे ते जाणून घेऊयात. ...
सूरमा भोपाली म्हणून प्रसिद्धीस आलेले अभिनेते जगदीप यांनी ३३ वर्ष लहान मुलीसोबत तिसरं लग्न केलं होतं. विशेष म्हणजे ती होणाऱ्या सूनेची बहीण होती, यामुळे मुलगा अभिनेता जावेद जाफरी चांगलाच संतापला होता. ...
'सैराट' चित्रपटातील लहान पण दमदार सुमन अक्काच्या भूमिकेतून अभिनेत्री छाया कदम घराघरात पोहचली. सुमन अक्का या त्यांच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष वेधले होते. ...
‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिकेत अर्जुनच्या प्रमुख भूमिकेत अभिनेता रोहित परशुराम पाहायला मिळतो. फार कमी लोकांना माहित आहे की रोहितची पत्नी प्रसिद्ध मॉडेल आहे. ...
बॉलिवूडपासून ते साऊथपर्यंत आणि टीव्ही इंडस्ट्रीपर्यंत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर दुसरं लग्न केलेलं नाही. त्या आपलं सिंगल लाईफ एन्जॉय करतायेत. ...